शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

"कोरोनामुळे जग बंद करणार का?"; मनसेचा ठाकरे सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 15:50 IST

MNS Sharmila Thackeray Slams Thackeray Government : शर्मिला ठाकरे यांनी आपण अनेक दुर्धर आजरांसोबत जगतोय, कोरोनामुळे जग बंद करणार का? असा सवाल केला आहे.

मनसेच्याडोंबिवली शहर मध्यवर्ती शहर शाखेच शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल. यावेळी पत्रकाराशी बोलताना शर्मिला ठाकरे (MNS Sharmila Thackeray) यांनी आपण अनेक दुर्धर आजरांसोबत जगतोय, कोरोनामुळे जग बंद करणार का? असा सवाल केला आहे. पुढे बोलताना त्यांनी युद्ध पातळीवर लसीकरण पूर्ण केलं पाहिजे. लसीचे दोन डोस बंधनकारक करता मग लसीकरण ही जबाबदारी सरकारचीच आहे असा टोला देखील शर्मिला ठाकरे यांनी लगावला आहे. 

मनसेच्याडोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेच्या उदघाटन प्रसंगी भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी हजेरी लावल्याने राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. मनसे भाजपा युतीचीच चर्चा सुरू आहे. मात्र यावर मनसे भाजपाचे ज्येष्ठ नेते काही वक्तव्य करत नसले तरी मनसे भाजपाची वाढलेली जवळीक युतीचे संकेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यावर राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे निर्णय घेतला जाईल अस मनसे आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केलंय. आम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यालयाचे उद्घाघाटन केलंय. आम्ही ताकाला जाऊन भांडे लपवत नसल्याचही ते म्हणाले. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजल असून शहरातील विविध  मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. त्यामुळे सेना भाजपाची युती निवडणुकी अगोदर होते की निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षांची मैत्री खुलते? मनसे आणि भाजपमध्ये युती होणार की नाही? याबाबत विविध तर्कवितर्क लावले जाताहेत. मात्र निवडणुकीच्या वेळी कोण कोणाला खुलेआम पाठींबा देतो किंवा पडद्या मागून कशाप्रकारे एकमेकांना छुपी मदत केली जाते का? या सर्व रंजक गोष्टी येणाऱ्या काही दिवसांत आपल्याला समजतील. 

टॅग्स :MNSमनसेdombivaliडोंबिवलीBJPभाजपाRaju Patilराजू पाटीलCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या