शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पत्री पूल झाला, कोपर पूल कधी होणार? मनसे आमदाराचा मुख्यमंत्र्याना सवाल; केलं असं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 15:25 IST

कल्याणच्या बहुचर्चित पत्री पूलाचे काम पूर्ण झाले. या पूलाचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पाडला. पूल वाहतूकीसाठी सोमवारपासून खुला झाल्याने वाहतूक कोंडीपासून नागरीक व वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.

कल्याण- कल्याणचा बहुचर्चित पत्री पूल झाला. पण, डोंबिवलीतील कोपर पूल कधी होणार? असा सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. हेच ट्विट त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेलादेखील केले आहे.

कल्याणच्या बहुचर्चित पत्री पूलाचे काम पूर्ण झाले. या पूलाचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पाडला. पूल वाहतूकीसाठी सोमवारपासून खुला झाल्याने वाहतूक कोंडीपासून नागरीक व वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. डोंबिवली शहरातील पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाणपूलाचेही काम सध्या सुरू आहे. हा पूलदेखील डोंबिवली शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे. यातच आता, पत्री पूलाचे काम झाले. कोपर पूलाचे काम कधी होणार? असा सवाल मनसे आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पत्री पूलाच्या कामासंदर्भात आमदार पाटील म्हणाले, नियोजनबद्ध काम, चांगला ठेकेदार आणि सक्षम प्रशासनामुळे पत्री पूलाचे काम झाले. मात्र कोपर पूलाचेही काम मार्गी लागले पाहिजे. कोपर पूलाच्या कामाच्या सद्यस्थितीचा फोटोही त्यांनी ट्विटला जोडला आहे. आमदार पाटील यांच्या या ट्विटवरून, पत्री पूलानंतर आता कोपर पूलाच्या कामावरून मनसेकडून शिवसेनेला लक्ष्य केले जाणार असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली