शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

'सहनशक्तीचा अंत झाला आहे, आता शांत बसू शकत नाही'; राजू पाटील संतापले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 10:57 IST

सागर राठोड हा तरुण मुलगा रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे तोल जाऊन पडला आणि गंभीररीत्या जखमी झाला आहे.

डोंबिवली: डोंबिवलीत झालेल्या अपघातावरुनमनसेचे आमदार राजू पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. कल्याण-डोंबिवलीकरांच हे असं जीव मुठीत घेऊन जगणं कधी थांबणार आहे? खड्ड्यांनी चाळण झालेल्या रस्त्यांवरचे अपघात ही सर्वार्थाने महापालिकेची जबाबदारी आहे, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. 

राजू पाटील यांनी ट्विट करत म्हणाले की,  सागर राठोड हा तरुण मुलगा रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे तोल जाऊन पडला आणि गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याच्या अवस्थेकडे पाहू शकत नाही म्हणून इथे फोटो टाकणं टाळलंय. कल्याण-डोंबिवलीकरांच हे असं जीव मुठीत घेऊन जगणं कधी थांबणार आहे? खड्ड्यांनी चाळण झालेल्या रस्त्यांवरचे अपघात ही सर्वार्थाने महापालिकेची जबाबदारी आहे. पावसाळ्यात पाणी जात नाही म्हणून बोंब आणि इतर दिवसात प्यायला पाणी येत नाही म्हणून ओरड, असं र म्हणत राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. 

नागरिकांचा रोष तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अर्ज आणि पत्रांतून प्रयत्न केला. पण काही म्हणजे काही बदल नाही. तुमच्याकडे उपाय नसेल तर आमच्याकडे पर्याय आहे, असा इशारा देखील राजू पाटील यांनी दिला आहे.  ज्या रस्त्यावर नुसतं चालण्यासाठीसुध्दा माणूस प्रयत्नांची शिकस्त करतो. त्याच रस्त्यावर उतरून जरा स्वतः  चालून पहा. गुडघाभर पाण्यात उभे रहा. एसी केबिनमध्ये बसून स्मार्टपणाचे दाखले देऊ नका. कंट्रोल रूमच्या बाहेर या नाहीतर आमचा कंट्रोल सुटेल, असा थेट इशारा राजू पाटील यांनी दिला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातRaju Patilराजू पाटीलMNSमनसे