शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

'सहनशक्तीचा अंत झाला आहे, आता शांत बसू शकत नाही'; राजू पाटील संतापले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 10:57 IST

सागर राठोड हा तरुण मुलगा रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे तोल जाऊन पडला आणि गंभीररीत्या जखमी झाला आहे.

डोंबिवली: डोंबिवलीत झालेल्या अपघातावरुनमनसेचे आमदार राजू पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. कल्याण-डोंबिवलीकरांच हे असं जीव मुठीत घेऊन जगणं कधी थांबणार आहे? खड्ड्यांनी चाळण झालेल्या रस्त्यांवरचे अपघात ही सर्वार्थाने महापालिकेची जबाबदारी आहे, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. 

राजू पाटील यांनी ट्विट करत म्हणाले की,  सागर राठोड हा तरुण मुलगा रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे तोल जाऊन पडला आणि गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याच्या अवस्थेकडे पाहू शकत नाही म्हणून इथे फोटो टाकणं टाळलंय. कल्याण-डोंबिवलीकरांच हे असं जीव मुठीत घेऊन जगणं कधी थांबणार आहे? खड्ड्यांनी चाळण झालेल्या रस्त्यांवरचे अपघात ही सर्वार्थाने महापालिकेची जबाबदारी आहे. पावसाळ्यात पाणी जात नाही म्हणून बोंब आणि इतर दिवसात प्यायला पाणी येत नाही म्हणून ओरड, असं र म्हणत राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. 

नागरिकांचा रोष तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अर्ज आणि पत्रांतून प्रयत्न केला. पण काही म्हणजे काही बदल नाही. तुमच्याकडे उपाय नसेल तर आमच्याकडे पर्याय आहे, असा इशारा देखील राजू पाटील यांनी दिला आहे.  ज्या रस्त्यावर नुसतं चालण्यासाठीसुध्दा माणूस प्रयत्नांची शिकस्त करतो. त्याच रस्त्यावर उतरून जरा स्वतः  चालून पहा. गुडघाभर पाण्यात उभे रहा. एसी केबिनमध्ये बसून स्मार्टपणाचे दाखले देऊ नका. कंट्रोल रूमच्या बाहेर या नाहीतर आमचा कंट्रोल सुटेल, असा थेट इशारा राजू पाटील यांनी दिला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातRaju Patilराजू पाटीलMNSमनसे