शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

'सहनशक्तीचा अंत झाला आहे, आता शांत बसू शकत नाही'; राजू पाटील संतापले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 10:57 IST

सागर राठोड हा तरुण मुलगा रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे तोल जाऊन पडला आणि गंभीररीत्या जखमी झाला आहे.

डोंबिवली: डोंबिवलीत झालेल्या अपघातावरुनमनसेचे आमदार राजू पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. कल्याण-डोंबिवलीकरांच हे असं जीव मुठीत घेऊन जगणं कधी थांबणार आहे? खड्ड्यांनी चाळण झालेल्या रस्त्यांवरचे अपघात ही सर्वार्थाने महापालिकेची जबाबदारी आहे, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. 

राजू पाटील यांनी ट्विट करत म्हणाले की,  सागर राठोड हा तरुण मुलगा रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे तोल जाऊन पडला आणि गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याच्या अवस्थेकडे पाहू शकत नाही म्हणून इथे फोटो टाकणं टाळलंय. कल्याण-डोंबिवलीकरांच हे असं जीव मुठीत घेऊन जगणं कधी थांबणार आहे? खड्ड्यांनी चाळण झालेल्या रस्त्यांवरचे अपघात ही सर्वार्थाने महापालिकेची जबाबदारी आहे. पावसाळ्यात पाणी जात नाही म्हणून बोंब आणि इतर दिवसात प्यायला पाणी येत नाही म्हणून ओरड, असं र म्हणत राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. 

नागरिकांचा रोष तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अर्ज आणि पत्रांतून प्रयत्न केला. पण काही म्हणजे काही बदल नाही. तुमच्याकडे उपाय नसेल तर आमच्याकडे पर्याय आहे, असा इशारा देखील राजू पाटील यांनी दिला आहे.  ज्या रस्त्यावर नुसतं चालण्यासाठीसुध्दा माणूस प्रयत्नांची शिकस्त करतो. त्याच रस्त्यावर उतरून जरा स्वतः  चालून पहा. गुडघाभर पाण्यात उभे रहा. एसी केबिनमध्ये बसून स्मार्टपणाचे दाखले देऊ नका. कंट्रोल रूमच्या बाहेर या नाहीतर आमचा कंट्रोल सुटेल, असा थेट इशारा राजू पाटील यांनी दिला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातRaju Patilराजू पाटीलMNSमनसे