शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

"श्रेय घेण्यात मनसे आमदारांची पीएचडी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 17:20 IST

२७ गावांच्या अमृत पाणी पुरवठा योजनेच्या जलकुंभ उभारणीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मायक्रो लेव्हलला जाऊना पाठपुरावा केल्याने जागेचा प्रश्न सुटलेला आहे.

कल्याण-

२७ गावांच्या अमृत पाणी पुरवठा योजनेच्या जलकुंभ उभारणीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मायक्रो लेव्हलला जाऊना पाठपुरावा केल्याने जागेचा प्रश्न सुटलेला आहे. मात्र जागेचा प्रश्न मनसे आमदार राजू पाटील यांनी सोडविला असा त्यांचा दावा आहे. कोणत्याही कामाचे श्रेय घेण्यात मनसे आमदारांची पीएचडी असल्याची टिका शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केली आहे.यासंदर्भात माजी नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले की, योजना मंजूर झाल्यावर जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र जागेचा प्रश्न निर्माण झाला. योजनेसाठी उभारलेल्या जाणा:या जलकुंभासाठी जागा नव्हती. ही जागा सरकारी होती. या जागेच्या बदल्यात महापालिकेस ८० कोटी सरकारला द्यावे लागले असते. ही जागा नागरीकांच्या पाणी योजनेसाठी द्यावी लागणार असल्याने ही रक्कम माफ करण्याची मागणी खासदार शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हाधिका:यांकडे केली होती. तसेच यासंदर्भात जिल्हाधिका:यांसोबत २० नोव्हेंबर रोजी बैठक घेतली होती.

जागा देण्याचा निर्णय त्याच बैठकीत तत्वत: मंजूर करण्यात आला होता. तसेच पैसे माफ करण्याचाही विषय मार्गी लागला आहे. त्यामुळे मनसे आमदारांनी श्रेय घेण्याचे काम करु नये असा सल्ला म्हात्रे यांनी मनसे आमदारांना दिला आहे. यापूर्वीही मानपाडा रस्त्याच्या कामावरुन शिवसेना खासदार आणि मनसे आमदार यांच्यात कामाच्या मंजूरीवरुन राजकारण रंगले होते. आत्ता पुन्हा अमृत योजनेच्या कामावरुन राजकारण रंगले आहे.

टॅग्स :MNSमनसेShiv Senaशिवसेना