शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Maharashtra Bandh: KDMC चे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न; शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये वादंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 13:39 IST

संघटनेचे उपाध्यक्ष रवी पाटील आणि सचिन बासरे यांनी आज महापालिका मुख्यालयात जाऊन महाराष्ट्र बंद असल्याने कामगारांनी कामकाज बंद ठेवा असे आवाहन केले.

 कल्याण- शिवसेना प्रणित म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने आज महाराष्ट्र बंदच्या पाश्र्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातील कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी बाजारपेठ पोलिसांनी मुख्यालयात धाव घेतली. पोलिस आणि कामगार संघटनेच्या पदाधिका:यांमध्ये वादंग झाला.

संघटनेचे उपाध्यक्ष रवी पाटील आणि सचिन बासरे यांनी आज महापालिका मुख्यालयात जाऊन महाराष्ट्र बंद असल्याने कामगारांनी कामकाज बंद ठेवा असे आवाहन केले. यावेळी कामगारांना कार्यालया बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब कळताच मुख्यालयात बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पाटील आणि बासरे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिस आणि त्यांच्यात वादंग झाला. बंदला महाविकास राज्य सरकारचा आघाडीचा पाठिंबा आहे. बंदचे आवाहन करीत असताना कोणीही त्याला विरोध केलेला नसता त्याठिकाणी पोलिस येऊन त्यांनी बंदच्या कामकाजात हस्तक्षेप केला असल्याचा आरोप पाटील आणि बासरे यांनी केला आहे.

दरम्यान आज दुपारी 12 वाजता शिवाजी चौकातील शिवसेना शाखेत शिवसैनिक जमले होते. त्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन दुकानदारांना केले. लखीमपूर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच रस्त्यावर चालणा:या रिक्षा चालकांना थांबवून रिक्षा बंद करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी संदीप देसाई, उमेश बोरगांवकर आदींनी शिवाजी चौकात लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ निदर्शने केली. महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली ब्रीज दत्त, शकील खान, कांचन कुलकर्णी दुचाकीवरुन पक्षाचे झेंडे हाती घेत शिवाजी चौक, स्टेशन परिसर, खडकपाडा, चिकनघर, सहजानंद चौकातील दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिसांची जीप पक्षाच्या कार्यकत्र्याचा पाठलाग करीत होती. मात्र कार्यकर्ते कुठेही न थांबता दुकानदारांना दुकाने बंदचे आवाहन करीत होते. काँग्रेच्या काही कार्यकतेा आणि पदाधिका:यांनी शिवाजी चौकात निदर्शने करुन केंद्र सरकारचा निषेध केला.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ५५ बसेस दररोज रस्त्यावर धावतात. मात्र आज महाराष्ट्र बंद असल्याने रस्त्यावर प्रवासी कमी आहेत. त्यामुळे केडीएमटीने आजच्या दिवशी ३३ बसेस रस्त्यावर काढल्या हा्ेत्या. त्यामुळे केडीएमटीला आर्थिक फटका बसणार असल्याची माहिती परिवहनचे सहाय्यक व्यवस्थापक संदीप भोसले यांनी सांगितले.

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShiv SenaशिवसेनाMaharashtra BandhMaharashtra Bandh