शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

लसच पुरेशी आली नाही तर तिसरी लाट रोखणार कशी?; श्रीकांत शिंदे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 13:49 IST

डोंबिवलीतील महावीर सोसायटीत कच:यापासून खत तयार करण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

कल्याण- केंद्र सरकारकडून लोकसंख्येच्या आधारे कोरोना लसीचे डोस राज्याला आणि विविध महापालिकाना पुरविले जात आहेत. मात्र लसीचे डोस पुरेशे येत नसल्याने कोरोनाची तिसरी लाट कशी रोखायची असा सवाल कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. केंद्राकडून राज्य आणि महापालिकांना जास्तीत जास्त लसीचे डोस उपलब्ध व्हावे अशी मागणी खासदार शिंदे यांना केली आहे. 

डोंबिवलीतील महावीर सोसायटीत कच:यापासून खत तयार करण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. लोकसंख्येचे आधारे लसीचे डोस उपलब्ध करुन दिले जातात. कल्याण डोंबिवली महापालिकेची लोकसंख्या जास्त आहे. राज्यातील मुंबई एमएमआर रिजन हे सगळयात मोठी नागरी वसाहत आहे. त्याची लोकसंख्या पाहता एमएमआर रिजनसह राज्याला जास्तीत जास्त लसीचे डोस केंद्र सरकारने उपलब्ध करुन दिले पाहिजेत.

जानेवारी महिन्यापासून लसीकरण देशभरात सुरु झाले. सुरुवातीला लसीचे डोस केंद्र सरकारकडून पुरविले जात होते. मात्र आत्ता मध्यंतरीच्या काळात लसीकरण सातत्याने बंद ठेवण्याची वेळ विविध महापालिकांवर येत आहे. त्यात कल्याण डोंबिवली महापालिकेतील लसीकरण पाच ते सात दिवस बंद होते. तज्ञांच्या मते देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली आहे. तिस:या लाटेची शक्यता असताना लसीचे डोस पुरेसे उपलब्ध झाले नाहीत. तर तिसरी लाट रोखणार कशी असा प्रश्न आहे याकडे खासदार शिंदे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. केंद्राने मुबलक प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध करुन दिल्यास जास्तीत लोकांचे लसीकरण होऊ  शकते. हा विषय केंद्र सरकारने गांभीर्याने गेतला पाहिजे असे शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv SenaशिवसेनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस