शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

दिवा-आगासन रस्ते अपघात प्रकरणी कंत्राटदार, अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 17:56 IST

Raju patil Demand : मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

कल्याण - दिवा-आगासन रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यावर काल एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ठाणो महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 

दिवा आगासन रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे. साधरणत: दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी इतका वेळ लागतो. कंत्राटदार आणि महापालिकेचे अधिकारी वेळकाढू पणाचे धोरण अवलंबित असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे. काल 7 डिसेंबर रोजी या रस्त्यावर मयूर धानसई या तरुणाचा अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कंत्राटदार आणि अधिकारी जबाबदार आहेत. त्यांनी रस्त्याचे काम लवकर मार्गी न लावल्याने रस्ते अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. रस्त्याचे काम सुरु असताना कंत्राटदाराने सुरक्षा विषयक उपाययोजना केल्या नव्हता. त्याची खबरदारीही घेतली नाही. ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरु असल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. काही दिवसापूर्वी आमदार पाटील यांनी दिवा परिसरातील विकास कामांचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी रस्त्याचे काम लवकर मार्गी लावा. काम सुरु असताना सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळा असे सूचित केले होते. त्यांच्या सुचनेकडे कंत्राटदार आणि अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केल आहे. त्यामुळेच एका तरुणाला जीव गमाविण्याची वेळ आली. वास्तविक पाहता हा रस्ता महत्वाचा आहे. या रस्त्याचे काम युद्धपातळीवर करणो आवश्यक होते. मात्र अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या नाकर्तेपणामुळे हे काम संथ गतीने सुरु आहे. तसेच रस्त्याचे काम सुरु असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले बसतात. त्याचबरोबर गाडय़ांचे बेकायदेशीर पार्किग केले जाते. तरुणाच्या अपघात प्रकरणी केवळ वाहन चालकावर गुन्हा दाखल करुन चालणार नाही. तर त्याला जबाबदार असलेले कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. 

 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलPoliceपोलिसroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातMuncipal Corporationनगर पालिकाMNSमनसे