शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

स्वार्थासाठी नव्हे तर देशासाठी एकत्र आलेल्यांना निवडून द्या : डॉ. श्रीकांत शिंदे

By अनिकेत घमंडी | Updated: May 7, 2024 12:18 IST

डोंबिवली, कल्याण पूर्व, कळवा येथे महायुतीच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन 

डोंबिवली : स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना नव्हे, तर देशासाठी एकत्र आलेल्यांना निवडून द्या, असे कल्याणचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी इंडिया आघाडीवर टीका करताना महायुतीला निवडून देण्याचे आवाहन केले. डोंबिवली, कल्याण पूर्व आणि कळवा येथे महायुतीच्या निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची, देशाचे भवितव्य आणि दिशा ठरवणारी निवडणूक असल्याचे शिंदे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षात देशाने मोठी प्रगती केली असून प्रत्येक क्षेत्रात देश पुढे गेला आहे. दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या भक्कम पाठबळाने कल्याण लोकसभेतही मागील १० वर्षात विक्रमी विकासकामे झाली असून कल्याण शिळ रस्त्याचे सहा पदरीकरण आणि काँक्रीटीकरण, शिळफाटा येथे उड्डाणपूल, मुंब्रा वाय जंक्शन येथे उड्डाणपूल, डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, पत्री पूल, काटई ऐरोली फ्री वे, काटई रांजणोली एलिवेटेड मार्ग, कॅशलेस हॉस्पिटल, लहान मुलांसाठी एनआयसीयू, मेट्रो या काही प्रमुख कामांसह इतर अनेक प्रकल्प कल्याण लोकसभेत पूर्ण झाले असून काही प्रकल्प हे प्रगतीपथावर आहेत, तसेच लवकरच कल्याण डोंबिवलीत मेट्रोही येणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.

यंदा शिवसेना आणि भाजपासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांचीही शक्ती एकत्र आली असून त्यामुळे महायुतीचे बळ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे ते म्हणाले. त्यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष, भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४