शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष माहीत नसल्याची खंत; भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांना ७५ हजार पत्र पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 14:11 IST

BJP News : दोन हजार पत्र वर्षावर पाठवण्याचे नियोजन शनिवारी करण्यात आले. 

डोंबिवली - 'आमचा देश हा आमच्या अस्मितेचा विषय आहे आणि देशाच्या स्वातंत्र्याचे कितवे वर्ष हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती नसणे हे राज्याचे दुर्दैव आहे. देशाचा अभिमान असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला हिरक महोत्सव म्हणून संबोधणे मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला शोभत नाही' अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यभरातून पाठवले जाणार असल्याची जाहीर माहिती भाजपचे कल्याण युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई यांनी सांगितले. येथूनही दोन हजार पत्र वर्षावर पाठवण्याचे नियोजन शनिवारी करण्यात आले. 

भाजपच्या युवा मोर्चा महाराष्ट्र, परदेशातून ७५००० पत्र पाठवण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. त्याचा शुभारंभ शनिवारी डोंबिवलीत एमआयडीसी पोस्ट ऑफिस येथे प्रातिनिधिक स्वरूपात पत्र पाठवून करण्यात आला. त्यावेळी वेळी भाजयुमो कल्याण जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई, जिल्हा उपाध्यक्ष अथर्व ताडफळे, जिल्हा सचिव चिंतन देढिया, ग्रामीण मंडल सरचिटणीस चैतन्य काळण, रतन पुजारी, गांधार कुलकर्णी, संदीप शर्मा, अपूर्व कदम आदी जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली