शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

रेल्वेत चढताना तोल जाऊन कल्याणच्या प्रवाशाचा मृत्यू

By मुरलीधर भवार | Updated: July 9, 2024 23:09 IST

शेख हे कल्याणचे रहिवासी होते. व्यवसायाने ते वास्तूविशारद होते.

कल्याण- ठाणे रेल्वे स्थानकात अमरावती एक्सप्रेस पडताना तोल जाऊन पडल्याने अफजल फकीरा शेख (४५) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कळवा येथील सरकारी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेख हे कल्याणचे रहिवासी होते. व्यवसायाने ते वास्तूविशारद होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अपघातीमृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.काल मुंबई आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस पडला होता. त्यामुळे ठाणे ते मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी कल्याण ते ठाणे आणि कर्जत ते ठाणे दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. गाड्या उशिराने धावत होता. कल्याण पश्चिमेतील दूधनाका परिसरात राहणारे वास्तूविशारद अफजल फकीरा शेख (४५) काही महत्वाच्या कामानिमित्त वाशीला जाण्यासाठी निघाले. ते वाशीला गेले. त्याठिकाणी काम आटोपून शेख हे कल्याणच्या घरी येण्यासाठी वाशीहून निघाले. त्यांनी वाशीहून रेल्वे गाडी पकडली. ते ठाणे स्थानकात आले. ठाणे स्थानकात अमरावती एक्सप्रेसआली होती. त्यांनी त्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचा तोल गेल्याने ते फलाट आणि गाडीच्या ग’पमध्ये पडले. ही घटना रात्री नऊ वाजता घडली. जखमी झालेल्या शेख यांना उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अवघ्या अर्ध्या तासातच शेख यांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. शेख यांची पत्नी गृहिणी आहे. त्यांचा मुलगा एमपीएससीची परिक्षा देण्याची तयारी करीत आहे. एक मुलीने फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. दुसरी मुलगी इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकत आहे. शेख यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. शेख हे व्यवसायाने वास्तूविशारद असले तरी त्यांनी महाराष्ट्रतील दुष्काळग्रस्त भागात जाऊन अनेकांना मदतीचा हात देण्याचे काम केले होते. त्याचबरोबर मुस्लिम समाजाची मुले एखाद्या गुन्ह्याखाली तरुंगात गेल्यावर त्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करुन देण्याचे ही काम त्यांनी केले होते.

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वेDeathमृत्यू