शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दारूच्या नशेत चार्जरने घोटला मित्राचा गळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:38 IST

याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हिरालाल निषाद याला ताब्यात घेतले आहे.

कल्याण : दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच झोपेत असलेल्या  मित्राची चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केल्याची घटना कल्याण पूर्व खडेगोळवली परिसरात घडली. अनिल यादव असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हिरालाल निषाद याला ताब्यात घेतले आहे.

खडेगोळवलीत अनिल यादव आणि त्याचा मित्र हिरालाल निषाद एका  चप्पलच्या कारखान्यात काम करतात. या कारखान्याच्या गोडाऊनमध्ये हे दोघे सहकाऱ्यासोबत राहतात. सोमवारी रात्री अनिल यादव, हिरालाल निषाद हे दोघे दारू प्यायल्यानंतर त्यांच्यात वाद झाला हाेता. 

आराेपीला अटक- वाद झाल्यानंतर अनिलने  हिरालालच्या तोंडावर पाणी फेकले. त्यामुळे संतापलेल्या हिरालाल याने अनिलला धमकी दिली. रात्रीच्या सुमारास अनिल गोडाऊनमध्ये झोपला असताना हिरालाल याने मोबाइल चार्जरच्या वायरने अनिलचा गळा आवळून त्याची हत्या केली. - दरम्यान, नेहमी प्रमाणे सकाळी कामगार आले असता त्यांना अनिलचा मृतदेह निदर्शनास आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले.  माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या हत्येप्रकरणी हिरालाल निषाद याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत, अशी माहिती एसीपी कल्याणजी घेटे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस