शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

कबड्डी : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 21:29 IST

भारताच्या कबड्डी संघाने दुबई मास्टर्स स्पर्धेत पाकिस्तानवर 36-20 असा दणदणीत विजय मिळवला आहे.

ठळक मुद्देभारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या संघाला वरचढ होण्याची एकही संधी दिली नाही आणि सामना 36-20 अशा फरकाने जिंकला.

दुबई : भारताच्या कबड्डी संघाने दुबई मास्टर्स स्पर्धेत पाकिस्तानवर 36-20 असा दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात पहिल्या सत्रापासून भारताने सामन्यावर पकड मजबूत केली होती. दुसऱ्या सत्रातही लौकिकाला साजेसा खेळ करत भारतीय संघाने विजयाला गवसणी घातली.

या स्पर्धेत भारताने पाकिस्तानशी खेळू नये, असे बऱ्याच चाहत्यांनी म्हटले होते. पाकिस्तानबरोबरच्या तणावपूर्ण संबंधांमुळे कोणतेही क्रीडा सामने खेळवायचे नाहीत, असे काही भारताच्या क्रीडा प्रेमींचे म्हणणे होते. पण अखेर भारतीय संघ या स्पर्धेसाठी दुबईमध्ये दाखल झाला आणि त्यांनी पाकिस्तानला नमवले.

पहिल्या सत्रात खोल चढाया आणि दमदार बचाव करत भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंना हतबल करून सोडले. पहिल्या सत्रात भारताने 22-9 अशी दमदार आघाडी घेतली होती. त्यामुळे दुसऱ्या सत्रात पाकिस्तानचा संघ दमदार पुनरागमन करेल, असे वाटत होते. पण भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या संघाला वरचढ होण्याची एकही संधी दिली नाही आणि सामना 36-20 अशा फरकाने जिंकला.

टॅग्स :Kabaddiकबड्डीIndiaभारतPakistanपाकिस्तानDubaiदुबई