शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: सुवर्णपरंपरा कायम राखण्यासाठी भारतीय कबड्डीपटू सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 15:11 IST

Asian Games 2018:भारतीय कबड्डी संघाने  28 वर्ष आशियाई स्पर्धेतील आपली मक्तेदारी कायम राखली आहे. भारतीय कबड्डी संघाने आशियाई स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वच्या सर्व नऊ सुवर्णपदक नावावर केली आहेत.

मुंबई - भारतीय कबड्डी संघाने  28 वर्ष आशियाई स्पर्धेतील आपली मक्तेदारी कायम राखली आहे. भारतीय कबड्डी संघाने आशियाई स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वच्या सर्व नऊ सुवर्णपदक नावावर केली आहेत. त्यात पुरूषांनी 7, तर महिलांनी दोन जेतेपद पटकावली आहेत. त्यामुळे जकार्तातही ही सुवर्णपरंपरा कायम राखण्यासाठी ते सज्ज आहेत. भारतीय संघासमोर कडवे आव्हान असेल ते इराणच्या संघाचे. मागील 12 वर्षांत इराणच्या दोन्ही संघांची कामगिरी सातत्याने उंचावली आहे. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध भारताची कसोटी लागणार आहे.

आशियाई स्पर्धेला शनिवारपासून सुरूवात होत असली तरी कबड्डीचे सामने 19 ते 24 ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. भारत विरूद्ध जपान महिला संघांच्या लढतीने कबड्डीची सुरूवात होणार आहे. पुरूषांमध्ये भारताला सलामीच्या लढतीत बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. भारताच्या पुरूष व महिला संघांना अ गटात स्थान मिळाले आहे.अशी आहे गटवारीपुरूषःअ गट- भारत, बांगलादेश, दक्षिण कोरिया, थायलंड आणि श्रीलंकाब गट- इराण, पाकिस्तान, जपान, नेपाळ, इंडोनेशिया आणि मलेशियामहिलाः  अ गट- भारत, जपान, थायलंड, श्रीलंका आणि इंडोनेशियाब गट- इराण, दक्षिण कोरिया,  बांगलादेश आणि तैवान

 

भारतीय संघांची काही Interesting आकडेवारी

  • 1990 मध्ये भारतीय पुरूष संघाने बांगलादेशला नमवून पहिले सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे 1990च्या आशियाई स्पर्धेतील भारताचे ते एकमेव सुवर्णपदक होते.
  • भारतीय संघाने प्रत्येक आशियाई स्पर्धेत कबड्डीचे सुवर्ण नावावर कायम राखले आहे. भारताने 1994, 1998, 2002, 2006, 2010 आणि 2014 मध्ये बाजी मारली
  • भारताने 1998 मध्ये श्रीलंकेविरूद्ध 76-13 असा विजय मिळवला होता आणि आशियाई स्पर्धेत भारताने सर्वाधिक गुणांनी (63) मिळवलेला विजय आहे.
  • भारताला 2014च्या अंतिम लढतीत इराणने विजयासाठी चांगलेच झुंजवले, परंतु भारताने 2 (27-25) गुणांच्या फरकाने बाजी मारली. 
  • भारताचा माजी कर्णधार राकेश कुमार आणि माजी खेळाडू नवनीत गौतम यांच्या नावावर सर्वाधिक जेतेपद आहेत. 2006, 20010 आणि 2014च्या सुवर्णपदक विजेत्या संघाचे ते सदस्य होते. 
  • मागील चार आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय संघाने एकही सामना गमावलेला नाही.  
टॅग्स :Asian Games 2018एशियन गेम्स २०१८Kabaddiकबड्डीSportsक्रीडा