शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

6 महिन्यात तरूणीचं तिसऱ्यांदा झालं लग्न, गावातील लोकांनी जबरदस्ती बांधली लग्नगाठ; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 09:11 IST

Bihar : या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघेही या लग्नास नकार देत होते, पण गावातील लोकांनी त्यांचं काही ऐकलं नाही.

Bihar : सध्या लग्नाच्या वेगवेगळ्या अजब घटना समोर येत आहेत. कुठे नवरी मंडपातून पळून गेली तर कुठे नवरदेवाने वेळेवर लग्नास नकार दिला. मात्र, सध्या एका लग्नाची फारच चर्चा रंगली आहे. बिहारच्या बेगूसरायमध्ये विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या एका तरूणाला गावातील लोकांना पकडलं आणि मंदिरात जबरदस्ती त्यांचं लग्न लावून दिलं. 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघेही या लग्नास नकार देत होते, पण गावातील लोकांनी त्यांचं काही ऐकलं नाही. मंदिरात जबरदस्ती त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बरियारपूर पूर्वी गावातील ही घटना आहे. असं सांगितलं जात आहे की, गेल्या सहा महिन्यात तरूणीचं हे तिसरं लग्न आहे. जे परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आरती कुमारी (20) ही बेगूसरायच्या मुबारकपूर गावात राहणारी आहे. तिचं लग्न आधी टांरी गावातील एका तरूणासोबत लावून देण्यात आलं होतं. पण काही कारणामुळे हे लग्न जास्त दिवस टिकू शकलं नाही. त्यामुळे नातेवाईकांना तिचं लग्न गावातीलच नीतीश कुमार नावाच्या तरूणासोबत लावून दिलं. यादरम्यान आरतीचं नीतीशचा मित्र सिंटूसोबत अफेअर सुरू झालं. दोघेही लपून भेटू लागले.

रविवारी रात्री सिंटू आणि आरतीला भेटताना गावातील लोकांनी पाहिलं आणि त्यांना पकडून मंदिरात नेलं. इथे दोघांचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं. त्यानंतर दोघेही तिथून गेले. दोन्ही परिवार त्यांचा शोध घेत आहेत. पण अजून ते काही सापडले नाहीत. 

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्न