शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

अखेर सायंकाळनंतर का केलं जात नाही मृतदेहाचं पोस्टमार्टम? वाचा काय आहे कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 14:53 IST

मृतदेहांचं पोस्टमार्टम सायंकाळनंतर केलं जात नाही. पण असं का? का सायंकाळनंतर मृतदेहांचं पोस्ममार्टम केलं जात नाही? चला आजू याचं उत्तर आणि कारण जाणून घेऊ.

आपल्या आजूबाजूला नेहमीच अशा घटना घडत असतात, ज्यांबाबत आपण नेहमीच ऐकत-बघत असतो. काहीवेळा आपल्याला या घटनांबाबत अनेकदा माहिती मिळते, तर अनेकदा त्यांची माहिती रहस्य बनून राहते. आज आम्ही तुम्हाला एका अशाच विषयाबाबत माहिती देणार आहोत. हे सर्वांनाच माहीत आहे की, मृत्यूनंतर मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जातं. अपघातात मृत्यू झाला असेल किंवा हत्या झाली असेल. त्यांचं पोस्टमार्टम केलं जातं. पण मृतदेहांचं पोस्टमार्टम सायंकाळनंतर केलं जात नाही. पण असं का? का सायंकाळनंतर मृतदेहांचं पोस्टमार्टम केलं जात नाही? चला आजू याचं उत्तर आणि कारण जाणून घेऊ.

काय आहे याचं कारण

इथे हे समजून घेणं फार गरजेचं आहे की, पोस्टमार्टम एकप्रकारचं ऑपरेशनच आहे. याद्वारे मृतदेहांचं परीक्षण केलं जातं. पोस्टमार्टम करून हे जाणून घेतलं जातं की, व्यक्तीचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला. मीडिया रिपोर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होत असेल तर मृत्यूनंतर सहा ते १० तासांच्या आत पोस्टमार्टम करणं अनिवार्य आहे. कारण उशीर झाला तर मृतदेहांमध्ये नैसर्गिक बदल होऊ लागतात. असंही सांगितलं जातं की, सायंकाळनंतर मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जात नाही कारण लाइटच्या प्रकाशात व्यवस्थितपणे परीक्षण केलं जात नाही.

हे आहे महत्वाचं कारण

ट्यूबलाइट, एलईडी किंवा बल्बमध्ये जखमेचा रंग लाल ऐवजी जांभळा दिसू लागतो. तर फॉरेन्सिक सायन्समध्ये या रंगाच्या जखमेचा काहीच उल्लेख नाही. असं मानलं जातं की, जर जखमेचा रंग लाल ऐवजी आणखी कोणता दिसत असेल तर त्या रिपोर्टला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं. त्यामुळे कधीही सायंकाळनंतर मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जात नाही. कारण त्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. असं काही होऊ नये किंवा रिपोर्टमध्ये काहीहीच चूक राहू नये म्हणून हे केलं जातं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके