शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

एक असा समाज ज्यात महिलांच्या गळ्यात रिंग घालून लांब केली जाते मान, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 13:36 IST

या महिला अशा रिंग गळ्यात का घालतात? असाही प्रश्न अनेकांना पडतो. याचंच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे रितीरिवाज आहेत. वेगवेगळ्या समाजाच्या लोकांमध्ये वेगवेगळ्या मान्यता असतात. काही देशांमध्ये आजही काही समाज प्राचीन मान्यतांचं पालन करतात. असाच एक समाज म्यानमारमध्ये आहे. या समाजातील महिलांची मान सामान्यापेक्षा लांब असते. येथील महिला आपल्या गळ्यात धातुच्या रिंग घालतात. त्यांच्या या वेगळेपणामुळे शेकडो पर्यटक इथे येतात आणि त्यांच्यासोबत फोटो काढतात. या महिलांना बघून लोक थक्कही होतात. पण या महिला अशा रिंग गळ्यात का घालतात? असाही प्रश्न अनेकांना पडतो. याचंच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

अल जजीरा न्यूज वेबसाईटनुसार, म्यानमारच्या कायन जमातीमधील महिला गळ्यात पितळेच्या रिंग घालतात. एका रिंग एकावर एक घातल्या जातात. लहानपणापासून या रिंग घातल्यामुळे त्यांच्या मानेचा आकार बारीक आणि लांब होतो. 

काय आहे यामागचं कारण?

या समाजातील लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, महिलांची मान जेवढी बारीक आणि लांब असेल त्या तेवढ्या जास्त सुंदर दिसतात. या रिंग वजनी असतात. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जेव्हा ही प्रथा सुरू झाली होती तेव्हा असं मानलं जात होतं की, महिलांची मान लांब असेल तर त्या बेढब दिसतील आणि दुसऱ्या समाजातील लोक त्यांचं अपहरण करणार नाही. अशाप्रकारे त्या स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतात. 

एक मान्यता अशीही आहे की, ज्या गावांमध्ये हे लोक राहतात, तिथे वाघांची संख्या जास्त आहे. वाघ नेहमीच लोकांवर हल्ला करतात. हल्ला करत असताना वाघ सगळ्यात आधी मनुष्याच्या मानेवर हल्ला करतात. त्यामुळे येथील महिला वर्षानुवर्षे धातुच्या रिंग आपल्या गळ्यात घालतात.

मुली ५ ते ६ वयाच्या झाल्या की, त्यांना रिंग घालण्यास सांगितलं जातं. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या रिंग खूप महागही असतात. यांची किंमत २० हजार रूपयांपर्यंत असते. आजकाल बऱ्याच मुली रिंग घालत नाहीत. पण परंपरा टिकवून ठेवण्यासाठी महिला या रिंग घालतात.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके