शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

समुद्र सपाटीपासून का मोजली जाते रेल्वे स्टेशनची उंची? रंजक आहे त्यामागचं कारण, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 15:54 IST

भारतीय रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हटले जाते. रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात.

भारतीय रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हटले जाते. रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. प्रवास करताना रेल्वे स्थानकांवर तुम्ही मोठ्या अक्षरात स्टेशनचं नाव लिहिलेलं पाहिलं असे. स्टेशनचं नाव लिहिण्यात आलेल्या बोर्डावर खालच्या बाजूला समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिलेली वाचली तुम्ही पाहिली असेल. HT Above MSL 79.273 M असा उल्लेख तुम्हाला त्या ठिकाणी दिसला असेल. पण रेल्वेच्या साईन बोर्डावर समुद्र सपाटीपासूनची उंची का नोंद केली जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? जर माहिती नसेल तर याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

देशातील जवळपास सर्वच रेल्वे स्टेशनच्या साईन बोर्डावर समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिलेली असते. तसं पाहिलं तर सर्वसामान्यांच्या दृष्टीनं याचा काही खास उपयोग नसतो. मात्र ट्रेनचं लोको पायलट आणि गार्डच्या दृष्टीनं याला फार महत्त्व असते. रेल्वे स्टेशनवर समुद्र सपाटीपासून उंचीचा ऊल्लेख हा लोको पायलट आणि गार्डच्या मदतीसाठी केला जातो. त्यामुळे ते ट्रेन किती उंचीच्या दिशेने घेऊन जात आहेत, याचा अंदाज त्यांना मिळतो. त्यामुळे ट्रेनची गती किती ठेवायची, ट्रेनच्या इंजिनाला किती पॉवर द्यायची, याबाबत ट्रेनचालक अचूक माहिती मिळते.

तसंच जर ट्रेन समुद्र सपाटीपासून खालच्या दिशेने जात असेल तर ड्रायव्हरला ट्रेनची गती किती ठेवायची. फ्रिक्शन किती लावावं लागेल, या सर्वांबाबतचा अंदाज घेण्यासाठी समुद्र सपाटीपासून उंची लिहिली जाते. आपली पृथ्वी गोल आहे, हे आपणा सर्वांना माहिती आहे. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ठराविक अंतराने थोडा कर्व येतो. मात्र जमिनीची उंची मोजण्यासाठी एका अशा पॉईंटची गरज असते जो समान राहील. समुद्र यासाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे उंची मोजण्यासाठी समुद्र सपाटीपासून विचार केला जातो. 

टॅग्स :railwayरेल्वे