शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पावसात विजा कडकडतात पण आकाशातून जाणाऱ्या विमानाला शॉक बसत नाही, कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 19:37 IST

अनेकदा पावसाळ्यात पाऊस कोसळत नसला तरी विजा कडाडत असतात. काही ठिकाणी वीज कोसळते देखील. अशावेळी सुद्धा विमान प्रवास सुरू असतो. मग, विमानाला विजेचा शॉक बसतो का? हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल.

जगात मानवी प्रवासाचा सगळ्यात वेगवान मार्ग म्हणजे हवाई वाहतूक. ऊन, थंडी, वारा अशा गोष्टींवर मात करत विमानं प्रवास करतात. अशा विमान प्रवासावर प्रभाव टाकणारा ऋतु म्हणजे पावसाळा. अनेकदा पावसाळ्यात पाऊस कोसळत नसला तरी विजा कडाडत असतात. काही ठिकाणी वीज कोसळते देखील. अशावेळी सुद्धा विमान प्रवास सुरू असतो. मग, विमानाला विजेचा शॉक बसतो का? हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर याचं उत्तर आहे नाही. कोरा या प्रश्नोत्तराच्या साईटवर या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं आहे.

विमानाला शॉक न बसण्याचं कारण, विमानाचे बाहेरचे आवरण विद्युतवाहक धातूचे असते. शिवाय थोडे खाली अशाच धातूचे जाळे बसवलेले जाते असते. विमानाचा आकार पुढे आणि मागे निमुळता असतो. वादळात चमकणाऱ्या वीजांचा विमानाला स्पर्श झाल्यावर विद्युत प्रवाह बाहेरच्या बाहेर विमानाच्या नाकाच्या, शेपटीच्या आणि पंखांच्या टोकांपर्यंत नेला जातो व तिथून आसमंतात परत जातो. त्यासाठी विमानाच्या टोकांवर वीज आकाशात सोडणारे discharger wicks बसवलेले असतात. विमानाच्या बाह्य आवरणातून विजेला आत यायला रस्ताच नसतो. हे उच्च कोटीचे इंजिनियरिंग असते आणि याची कसोशीने तपासणी होते.

विमानाचा विजेपासून बचाव हा त्यावर लावलेल्या कडेकोट आवरणावर अवलंबून आहे. आणि त्याची कसोशीने तपासणी महत्त्वाची आहे. आवरणामुळेच विमान सुरक्षित राहते. तसेच नाजुक उपकरणे, होकायंत्र हे देखील सुरक्षित राहतात.सिडीटी

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेairplaneविमानelectricityवीज