शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

देशातील कोणत्या शहरात पहिल्यांदा वीज पोहोचली? कुठे बसवले सर्वात आधी पथदिवे? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 17:15 IST

Where Did Electricity Reach First: शहरांशिवाय आता देशातील खेडीही विजेच्या प्रकाशाने उजळून निघाली आहेत.

आज देशातील जवळपास सर्वच भागात वीज पोहोचली आहे. शहरांशिवाय आता देशातील खेडीही विजेच्या प्रकाशाने उजळून निघाली आहेत. पण एक काळ असा होता की, देशात वीज व्यवस्था नव्हती. त्यानंतर पहिल्यांदाच देशातील एखादे शहर विजेने उजळून निघाले.  देशातील कोणत्या शहरात सर्वात आधी वीज पोहोचली. तसेच, देशातील दुसर्‍या शहरात पहिल्यांदा पथदिवे (स्ट्रीट लाइट) लावले असले तरी, जे केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील शहरात पहिले इलेक्ट्रिक स्ट्रीट लाइट होते, याबाबत जाणून घेऊया...

या शहराला पहिल्यांदा मिळाली वीज भारतात पहिल्यांदा कोलकात्याला (तेव्हाचे कलकत्ता) विजेची सुविधा मिळाली होती. 1979 मध्ये या शहरात पहिल्यांदा विजेची व्यवस्था करण्यात आली होती, त्यानंतर 1981 मध्ये दुसऱ्यांदा विजेची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय 5 ऑगस्ट 1905 रोजी बंगळुरूमध्ये आशियातील पहिला इलेक्ट्रिक स्ट्रीट लाइट बसवण्यात आला होता.

पहिल्यांदा जलविद्युत निर्मितीभारतात पहिल्यांदा 1897 पासून जलविद्युत निर्मिती झाली. त्यानंतर दार्जिलिंग नगरपालिकेसाठी सिद्रापोंग येथे जलविद्युत केंद्राची स्थापना करण्यात आली. दरम्यान, दार्जिलिंग हे पश्चिम बंगाल राज्याच्या अंतर्गत येते.

वीजनिर्मितीत भारत आघाडीवरएक काळ असा होता की देशाची गावे तर दूरच, पण मोठ्या शहरांमध्येही नीट वीज मिळत नव्हती. पण आज भारत जगातील अव्वल वीज उत्पादक देशांपैकी एक आहे. आपल्या देशात जल, औष्णिक आणि अणुऊर्जा तसेच सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचवण्यासाठी सर्व सरकारी योजना भारत सरकारने चालवल्या होत्या.

अक्षय ऊर्जेवर लक्ष केंद्रितवाढते पर्यावरणीय प्रदूषण आणि उच्च इंधनाचा वापर इत्यादी लक्षात घेऊन अक्षय ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज निर्मितीवर भर देण्यात आला आहे. विशेषत: सौरऊर्जेच्या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. याशिवाय, पवनऊर्जा आणि पाण्यापासून होणारी वीजनिर्मितीही अक्षय आणि स्वच्छ ऊर्जेअंतर्गत येते.

टॅग्स :electricityवीजJara hatkeजरा हटके