सिडको आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांच्या सुखसोयीसाठी भव्य रेल्वे स्थानकांची उभारणी केली आहे. मात्र याचा अपंग प्रवाशांना काहीच फायदा होत नाही ...
शहरातील २४ तलावांवर महापालिकेने सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. तलावामध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढू लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, मोगरा, भात, हरभरा, चवळी यांची लागवड करण्यास सुरूवात झाली असून, काही आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी नदी, नाल्या, ओढ्यालगत आहेत ...
कच-याने लावली वाट असे चित्र असतांनाच कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मात्र ऐन दिवाळसणात महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी विशेष स्वच्छता अभियान राबवले ...
‘देशाची फाळणी तसेच अधोगतीला राष्ट्रपिता महात्मा गांधी हे नव्हे तर पंडित जवाहरलाल नेहरू हेच खरे जबाबदार होते. त्यांना महात्मा गांधींबद्दल आदर नव्हता. ...