कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांनी गोदावरी नदी प्रदूषित केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला दिले़ ...
नवीन वर्षाचे स्वागत उपनगरवासीयांकडून करण्यात येणार असल्याने यानिमित्ताने उपनगरवासीय जुहू चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
मृताच्या नावे खोटे दस्तावेज बनवून जमीन लाटण्याचा गैरव्यवहार महाड तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी उरण येथील सोळा जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील ९ जलदुर्गांपैकी पाच जलदुर्ग शिवाजी महाराजांनी बांधले. या सर्व किल्ल्यांमध्ये दुर्लक्षित राहिलेला जलदुर्ग म्हणजे पद्मदुर्ग ऊर्फ कासा किल्ला होय. ...