मुंबईतील सर्व चौपाट्यांवर स्वच्छतेसाठी अतिरिक्त यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) विकास खारगे यांनी प्रशासनाला केली आहे. ...
स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत शहरात रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ऐरोली, सानपाडा येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात परिसराची स्वच्छता केली. ...
महाराष्ट्राच्या विशेषत: वसई पालघर, डहाणू सागरीक्षेत्रात गुजरातच्या मच्छीमारांकडून होणारे अतिक्रमण सध्या वाढले असून त्याचा फटका या जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांना बसतो आहे. ...
सध्या सर्वानाच सेल्फीने झपाटून टाकले आहे. मात्र, सेल्फीची सुरुवात केव्हा झाली हे तुम्हाला माहीत आहे का? 1839 मध्ये रॉबर्ट कॉर्नेलियस याने जगातील पहिली सेल्फी घेतली होती. ...
शौचालय बांधण्याकरिता सौभाग्यलेणो विकण्याचे धाडस दाखविणा:या सायखेडा येथील संगीता आव्हाळे यांची जिल्हा प्रशासनाच्या स्वच्छता अभियानाच्या ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. ...
एका ज्वेलर्स दुकानाच्या उद्घाटनासाठी घाटकोपरमध्ये आलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला बघण्यासाठी गर्दी उसळली आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला. ...