सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल 30 वर्षानंतर त्यांच्या मुलीनेच थेट ऑस्ट्रेलियातून दोघांचे मीलन घडवून आणले आणि दोघे पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकल़े ...
टीव्हीवरील गुन्हेगारीविषयक मालिका पाहून औरंगाबादमधील एका ११ वर्षीय बालकाने स्वत:च्या अपहरणाचा डाव रचल्याचे ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने समुपदेशनाद्वारे उघडकीस आणले. ...
अवघ्या आठ वर्षांचा असताना अपघाताने शारीरिक व्यंग आलेल्या एका मुलाला तब्बल ३६ वर्षांनी उच्च न्यायालयाकडून १ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसानभरपाई मिळाली आहे़ ...