दहीसर -मानखुर्द आणि वडाळा -कसारावडवली या मेट्रो प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिल्याने मुंबई-ठाणेकरांना सात वर्षांनी का होईना दिलासा मिळाला आहे ...
उच्च न्यायालयाने अंध व अपंगांसाठी राखीव घरांची लॉटरीची प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले असले, तरी म्हाडाने त्याची केवळ शब्दश: अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. ...
सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या डर्ट बाइक सुपरक्रॉस स्पर्धेचा पहिला भाग नुकताच नाशिक येथे पार पाडला. या स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते मुलुंडच्या सायना कौर विर्दीने ...
आशिया खंडातील सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून आतापर्यंत ६० भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिका-यांनी पदभार भूषविला आहे. ...
मीरारोडच्या शांतीनगर सेक्टर १ मधील उद्यान व खेळाच्या मैदानासाठी असलेली मोकळी जागा लाटून त्यावर बांधकाम करणा-या बिल्डरविरोधात तेथील रहिवाशांनी मोर्चा काढून त्याचा विरोध केला. ...
दौंड तालुक्यात वाळूमाफियांवर महसूल प्रशासनाची कारवाई सुरूच असून खोरवडी-आलेगाव (ता. दौंड) परिसरातील भीमा नदीच्या पात्रात दोन बोटी जाळल्या तर एक बोट जिलेटिनने उडविण्यात आली. ...
कधी कडक ऊन, कधी पाऊस, तर कधी थंडी असा तिन्ही ऋतूंचा अनुभव गत पंधरवड्यात येत होता. दोन दिवसांपासून मात्र तापमानात घट झाल्याने शहरवासीय थंडी अनुभवत आहेत. ...