शहरात वर्षभरात रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी ५९ जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. रेल्वे पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतरही या मयतांच्या वारसांचा शोध लागलेला नाही ...
पनवेलमधील तालुका पोलीस ठाण्यासमोरील मुतारी रातोरात जमीनदोस्त करण्यात आली आहे. हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने नागरिकांची पुरती गैरसोय झाली आहे. ...
पाणीटंचाईने होरपळणा-या ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ठाणे जिल्हा परिषदेने पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत ५८५ कामांना मंजुरी दिली आहे ...