पतीच्या अपघाती निधनानंतर अत्यंत हलाखीची, प्रतिकूल परिस्थिती वाट्याला आली. या परिस्थितीवर संघर्ष करून, मात करण्याचा प्रयत्न केला़ मुलीचे लाड, हट्ट नाही पुरवू शकले. ...
घरी अठराविश्वे दारिद्र्य असताना व जन्मत: अपंग असलेली काजल रज्जाक सय्यद या विद्यार्थिनीने मोठ्या आत्मविश्वासाने इयत्ता १० वी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
संतप्त जमावाने बलात्कार प्रकरणातील आरोपीची बदडून हत्या केली़ या वेळी जमावावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये २५ वर्षांच्या एका निदर्शकाचा मृत्यू झाला आहे. ...
राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने आपला पाणी गुणवत्ता आणि संनियंत्रण कार्यक्रम अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे़ ...
जिद्द माणसाला मोठे बनवते आणि चिकाटी यशाला खेचून आणते. अशाच एका जिद्द आणि चिकाटीने प्रेरित विद्यार्थ्याने कॅन्सरशीही दोन हात करीत दहावीची परीक्षा देण्याचा निश्चय केला आहे. ...
‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत’ या विंदा करंदीकरांच्या कवितेप्रमाणे ज्या लोकांनी अपघातात हात गमावले आहेत, ...
विवाह ठरल्यानंतर मुलाकडील मंडळींनी आणखी जादा हुंडा व मोटारीची मागणी करीत लग्न मोडल्यामुळे आलेल्या नैराश्येतून वाकसई गावात वधूपित्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
शाळेचा पेपर अवघड गेला म्हणून १२ वीत शिकणाऱ्या मुलीने वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे पोंधवडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. ...