भारतभर विविध ठिकाणी भ्रमंती करून २८४ संतांचे चरित्र लिहिणारे संतकवी महिपती महाराज यांचा एकमेव हस्तलिखित ग्रंथ श्रीक्षेत्र ताहाराबाद (ता़ राहुरी) येथे २५२ वर्षांपासून जतन करून ठेवण्यात आला आहे. ...
संपूर्ण भारतात मराठी गजलसम्राट म्हणून प्रसिद्ध असलेले भीमराव पांचाळे यांच्या आष्टगाव येथील अवघ्या २० वर्षांच्या तरुणाने काही हौशी मित्रमंडळींच्या मदतीने अल्प साधनांच्या आधारे तीन लघुपट निर्माण केले. ...