‘पंछी नदिया हवा के झोके.. कोई सरहद ना इन्हे रोके..’ या सुप्रसिद्ध हिंदी कवी जावेद अख्तरांच्या ओळी मानवी मनावर किती मार्मिकपणे भाष्य करतात याची प्रचिती मुंबईकरांना येत आहे ...
वाहतूक पोलिसांच्या वतीने नवी मुंबईत रिक्षांना ट्रॅफिक स्मार्ट आयकार्ड बसवण्याला सुरवात झाली आहे. त्याद्वारे रिक्षातील प्रवाशाला त्याच्याकडील मोबाइलवरच रिक्षा चालकाची माहिती कळणार आहे. ...
चीनमध्ये गेल्या दहा वर्षांपासून असणारे एक कुटुंब एक मूल धोरण शिथिल झाल्यानंतर, चिनी नागरिकांच्या आशा पालवल्या असून दहा लाख लोकांनी दुसरे मूल होण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज केला ...
जी.प. आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आखाड्यात सर्वच राजकीय पक्ष हिरीरिने उतरले असले तरी निवडून येणा-यांना जिल्ह्याची मागस जिल्हा अशी प्रतिमा बदलण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. ...