देशात सर्वाधिक कचरा महाराष्ट्रात तयार होतो तर मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांमध्ये दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण प्रत्येकी ५०० टनाहून जास्त आहे. ...
दहावीत असताना जवळचा मित्र दगावला. १० दिवसांपूर्वी अपघातात दुसरा मित्रही गमावला, असा प्रसंग अन्य कुणावर ओढवू नये म्हणून पेशाने छायाचित्रकार असलेल्या तरुणाने ...
जागेचा ताबा सोडण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकाकडून ५ लाखांची खंडणी उकळल्यानंतरही आणखी ५ लाखांची मागणी करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध मोहाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे़ ...
कारागृहातून पळालेल्या कैद्यांनी बदलापूर सिनेमा बघून सुरुंग लावला होता. खास सिनेमा बघण्यासाठी सात महिन्यापूर्वी राजा गौसच्या माध्यमातून बॅरॅक-६ मध्ये एलसीडी ...