शेंगेतून काढलेले तयार तुरीचे हिरवे दाणे मिळाले तर या उद्योगाला चांगली चालना मिळेल, या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तुरीच्या शेंगेतून हिरवे दाणे काढणारे यंत्र विकसित केले आहे. ...
रायगड जिल्ह्यातील समुद्रालगतच्या गावांमध्ये जेथे पाण्याची समस्या आहे, त्या ठिकाणी किसान वॉटर बँकेच्या माध्यमातून खारे पाणी गोडे करण्याचा अत्याधुनिक प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. ...
‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली’ किंवा ‘आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर!’ या ओळींचा संदर्भ वेगळा असला तरी यातील भाकरी पनवेलच्या तक्का गावाची वेगळी ओळख बनली आहे. ...