शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

महिन्याच्या शेवटीही खिसा रिकामा राहू नये असं वाटतं ना? मग या टिप्स वापराच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 14:49 IST

तुम्ही पैसे कमवत असाल किंवा कमवत नसाल तरी सुध्दा  महिन्याच्या अखेरीस सगळे पैसे संपतात.

तुम्ही पैसे कमवत असाल किंवा कमवत नसाल  तरी सुध्दा  महिन्याच्या अखेरीस सगळे पैसे संपतात. असं प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं. पगार झाल्यानंतर साधारणपणे १५ दिवस  पैसे व्यवस्थित असतात. पण जसजसा महिना संपायला लागतो तसतसं पैशाची कडकी भासायला सुरूवात होत असते. कधी एकदा महिना संपतोय असं वाटतं असतं. पण काहीजणांच्या बाबतीत असं  होत असतं की  पगार झाल्याझाल्या किंवा पैसे मिळाल्यानंतर लगेच २ ते ३ दिवसात  पैसे संपतात. पण आपण  स्वतः या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे.

कारण लहानपणी जेव्हा आपल्याकडे पैसे नसायचे.  तेव्हा पैसे जमा करणं ही गंमत वाटत होती. पण गमतीने का होईना  काहीतरी डोक्यात ठरवून आपण आपल्या बिगीबॅगमध्ये पैसे जमा करत होतो. त्या दिवसात आपली पैसे जमवण्याची पेटी किंवा डबा  इतक्या जलदगतीने भरायचा आणि आता एवढे पैसे आणि सॅलरी कमवून सुध्दा पैसे मिळत नाहीत. 

सध्याच्या काळात आपण स्वतःसाठी न जगता बाकी सगळ्यासांठीत जगत असतो. कारण  लोक काय म्हणतील लोकांना  काय आवडतं  या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देत असतो. जगण्याची पध्द्ती बदल्यामुळे काळानूसार आपण सुध्दा महागडया वस्तू घेऊन कशी आपली इच्छा पुर्ण करता येईल. याकडे  आपलं लक्ष अधिक असतं. पण याचा नकारात्मक परिणाम म्हणजे आपल्या सगळ्या गरजा तर पूर्ण होतात. पण महिन्याच्या अखेरिस  खिसा रिकामा झालेला असतो. या परिस्थितीपासून वाचण्यासाठी काही गोष्टीचीं काळजी घेणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया  महिन्याच्या शेवटी सुध्दा पैसे पूरवायचे असतील तर  नियोजन कसं असायला हवं. 

आधीच्या काळात सुद्धा हेअरकट केले जात होते. पण  त्यासाठी केला जाणारा खर्च हा प्रमाणात केला जायचा सध्याच्य परिस्थितीत हेअर स्टाईलवर गरज नसताना खूप खर्च केला जातो. एवढ करून सुध्दा मनासारखे केस दिसतील कि नाही या बाबत शंकाच आहे. म्हणून  हेअरस्टाईल करत असताना स्वतःच्या  डोक्याला चांगली दिसेल आणि जास्त खर्चीक ठरणार नाही अशी करा. 

घड्याळ महागड्या  ब्रॅण्डचे वापरण्याची फॅशन गेल्याकाही वर्षापासून आहे. प्रत्येक घड्याळात एकच वेळ दिसत असल्यामुळे  तुम्ही महागडी घडयाळ वापरणं थांबवा. कारण त्यामुळे गरज नसताना तुमचा जास्त खर्च होण्याची शक्यता असते.  मोबाईलच्या बाबतीत सुध्दा तेच उदाहरण तुम्हाला पहायला मिळेल कारण जर तुम्ही जास्त महागडा फोन विकत घेतला तर तो चोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून जास्त महागडा फोन वापरू नका. 

 

इतरांना आकर्षीत करण्याच्या प्रयत्नात तुम्ही महागडे कपडे खरेदी करू नका. कारण यामुळे  खर्च जास्त होतो आणि एकदा घातल्यानंतर कपडे नकोसे वाटायला लागतात. म्हणून कपडे खरेदी करत असताना जरा नियंत्रण ठेवा. तसंच शूज घेताना सुद्धा ब्रॅण्डच्या वस्तू घेण्यात पैसे खर्च करू नका. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके