शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

भारतातील असं ठिकाण जिथे लग्नात अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून घेतली जाते सप्तपदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 11:52 IST

Indian Unique Wedding Ritual :जास्तीत जास्त ठिकाणी लग्नात नवरी-नवरदेव अग्निला साक्षी मानून सप्तपदी घेताना दिसतात.  मात्र, भारतात एक ठिकाण असंही आहे जिथे लोक अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून लग्नाचे सगळे रिवाज पूर्ण करतात. 

Indian Unique Wedding Ritual : आपल्या देशात वेगवेगळ्या संस्कृती, प्रथा, कला, जात-धर्म, भाषा आहेत. म्हणूनच वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या परंपरा बघायला मिळतात. हेच लग्नांबाबतही आहे. देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रथा बघायला मिळतील. पण जास्तीत जास्त ठिकाणी लग्नात नवरी-नवरदेव अग्निला साक्षी मानून सप्तपदी घेताना दिसतात.  मात्र, भारतात एक ठिकाण असंही आहे जिथे लोक अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून लग्नाचे सगळे रिवाज पूर्ण करतात. 

कुठे आहे ही अनोखी प्रथा?

ही परंपरा छत्तीसगढ़च्या बस्तरमधील आदिवासी समाजात पाळली जाते. येथील आदिवासी समाज नेहमीपासून निसर्गाची पूजा करतात. त्यांचं असं करण्यामागचं कारणही फारच इन्स्पायरिंग आहे. ते हे असं लग्नात होणारा विनाकारणाचा खर्च रोखण्यासाठी असं करतात. ही परंपरा फार आधीपासून पाळली जाते.

छत्तीसगढ़च्या धुरवा समाजात पाण्याला फार महत्व आहे. पाणी त्यांच्यासाठी देवासारखं आहे. त्यामुळे ते केवळ लग्नातच नाही तर सगळ्याच शुभ कार्यांमध्ये पाण्याला साक्षी मानून रिवाज पार पाडतात. धुरवा समाजातील लोक मूळचे बस्तरचे राहणारे आहेत. त्यांचे पूर्वज कांकेर घाटी राष्ट्रीय उद्यानाजवळ राहत होते. ते सुद्धा कांकेर नदीचं पाणी शुभ कार्यांसाठी वापरत होते. 

पूर्ण गाव नवरी-नवरदेवासोबत घेतात सप्तपदी 

बस्तरमध्ये राहणारे आदिवासी लोक जुन्या मान्यतांना खूप महत्व देतात. त्यामुळेच ते सगळ्या शुभ कार्यांमध्ये झाड आणि पाण्याची पूजा करतात. इथे लग्नात केवळ नवरी-नवरदेवच नाही तर गावातील सगळे लोक सप्तपदी घेतात. या लग्नांमध्ये नाले, तलावव, नदी, काही झाडातील आणि विहिरीच्या पाण्याचा वापर होते. या पाण्याला लोक देव मानतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न