शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

'ही' आहे भारतीय रेल्वेची सर्वात स्वच्छ ट्रेन, तिकिटांसाठी आधीच होतंय बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 15:29 IST

Railways Cleanest Train: रेल्वे तिकिटांचे बुकिंग प्रवासाच्या तारखेच्या चार महिने आधी सुरू होते. नियोजित प्रवास करणारे लोक महिने अगोदर तिकीट बुक करतात.

Railways Cleanest Train: नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे नेटवर्क आहे. दररोज अनेक प्रवाशी रेल्वेने प्रवास करतात. हजारो गाड्यांमधून दररोज प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवणाऱ्या भारतीय रेल्वेकडे अनेक रेकॉर्ड आहेत. या रेकॉर्डनुसार, नुकतेच रेल्वेने सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानकं आणि ट्रेन्सचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये सर्वात स्वच्छ स्थानकाच्या बाबतीत जयपूरनं बाजी मारली होती.

ट्रेन्सच्या स्वच्छतेची माहिती घेण्यासाठी ७७ प्रिमियम ट्रेन्सचे सर्वेक्षण करण्यात आले. स्वच्छ ट्रेन्सच्या यादीत तीन शताब्दी ट्रेन्स सर्वात स्वच्छ होत्या. पुणे-सिकंदराबाद आणि हावडा-रांची एक्स्प्रेस याही सर्वात स्वच्छ ट्रेन्समध्ये होत्या. सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले की, २३ राजधानी ट्रेन्सपैकी मुंबई-नवी दिल्ली राजधानी ही सर्वात स्वच्छ ट्रेन आहे. तर नवी दिल्ली-दिब्रुगड ही सर्वात अस्वच्छ होती. २०१८ मध्ये रेल्वेच्या स्वच्छतेशी संबंधित सर्वेक्षण करण्यात आले होते.

सर्वेक्षणादरम्यान एकूण २१० ट्रेन्सचा समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये काही प्रीमियम आणि काही नॉन-प्रिमियम श्रेणीतील ट्रेन्सचा समावेश होता. सर्वेक्षणादरम्यान प्रवाशांनी सर्व ट्रेन्समधील टॉयलेट्स आणि कोचच्या स्वच्छतेबाबत अत्यंत खराब रेटिंग दिले होते. आज आम्ही तुम्हाला अशा पाच स्वच्छ ट्रेन्सबद्दल सांगत आहेत, ज्यांचे बुकिंग सुरू होताच सीट्स फूल होतात. मात्र, २०१८ मध्ये केलेले हे सर्वेक्षण सार्वजनिक करण्यात आले नाही.

'पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस' ट्रेन सर्वात स्वच्छ 'पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस' ट्रेन ही प्रीमियम श्रेणीतील सर्वात स्वच्छ ट्रेन म्हटली जाते. स्वच्छतेच्या बाबतीत ही ट्रेन पहिल्या क्रमांकावर आहे. ही ट्रेन पुण्याहून निघते आणि तेलंगणातील सिकंदरबारपर्यंत जाते. आयआरसीटीसीने केलेल्या सर्वेक्षणात ही ट्रेन पहिल्या क्रमांकावर आली आहे. मात्र,  'नॉन-प्रिमियम श्रेणी'बद्दल सांगायचे झाल्यास जनशताब्दी आणि इतर एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत दक्षिण भारतात धावणारी संपर्क क्रांती अव्वल स्थानावर राहिली आरहे.  इंटर सिटी श्रेणीत 'बंगळुरू-एर्नाकुलम' ट्रेन स्वच्छतेत अव्वल राहिली. ही ट्रेन कर्नाटकातील अनेक शहरांना जोडते. सर्वेक्षणाच्या आधारे, २३ राजधानी ट्रेन्समध्ये मुंबई-नवी दिल्ली राजधानी सर्वात स्वच्छ होती.

चार महिने आधी सुरू होते तिकिट बुकिंग रेल्वे तिकिटांचे बुकिंग प्रवासाच्या तारखेच्या चार महिने आधी सुरू होते. नियोजित प्रवास करणारे लोक महिने अगोदर तिकीट बुक करतात. देशात दररोज १३००० हून अधिक ट्रेन्स चार कोटी प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. वर नमूद केलेले सर्वेक्षण डेटा सर्वात स्वच्छ ट्रेन निवडण्यासाठी IRCTC ने आयोजित केले होते. यात प्रवासी, अधिकारी आणि थर्ड पार्टी ऑडिट यांचाही समावेश करण्यात आला होता. शौचालय, घराची स्वच्छता, बेडशीट आणि पडदे, पाणी आणि सर्वसाधारण स्वच्छता या आधारे ट्रेनची स्वच्छता ठरवण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वेJara hatkeजरा हटके