शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रात्रीच्या वेळी ट्रेनमधून प्रवास करताना 'हे' काम करू नका, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 18:47 IST

Indian Railway Night Rules : या नियमांचे कोणी उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

नवी दिल्ली : दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुविधा सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे (Indian Railways) वेळोवेळी अनेक अपडेट आणत असते. नुकतेच भारतीय रेल्वेने रात्रीच्या प्रवासासाठी काही नियम जाहीर केले आहेत. या नियमांचे कोणी उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यामुळे तुम्हीही अनेकदा रात्रीच्या वेळी ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला भारतीय रेल्वेच्या या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.

भारतीय रेल्वेच्या नव्या गाइडलाइननुसार रात्री १० वाजल्यानंतर चालत्या ट्रेनमध्ये एखादा प्रवासी आवाज करताना, गाणी गाताना, जोरात बोलताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. दुसरीकडे, भारतीय रेल्वेने टीटीई, ऑन बोर्डिंग स्टाफ, कॅटरिंग कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना यामध्ये सहकार्य करण्यास सांगितले आहे. भारतीय रेल्वेने रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी कोणते नियम ठरवले आहेत ते जाणून घेऊया...

रात्री प्रवास करतेवेळी हे नियम...- रात्रीच्या वेळी कोणीही मोबाईलवर मोठ्याने बोलू शकत नाही.- मोठ्या आवाजात गाणी ऐकण्यास मनाई आहे.- ट्रेनचा लाइट सोडून तर रात्री १० वाजल्यानंतर इतर कोणताही लाइट लावण्याची परवानगी नाही.- टीटीई रात्री १० नंतर तिकीट तपासू शकत नाही.- ग्रुपमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री १० नंतर बोलता येणार नाही.- रात्री १० वाजल्यानंतर ऑनलाइन फूड डिलिव्हरी मनाई आहे.- ट्रेनमध्ये धूम्रपान, मद्यपान करण्यास मनाई आहे.- लाइटर, मॅच किंवा कोणत्याही ज्वलनशील पदार्थांना परवानगी नाही.

मिडल बर्थसाठी काय आहे नियम?दुसरीकडे, १० वाजल्यानंतर लोअर बर्थवर जर एखादा प्रवासी बसला असेल तर त्याला सांगून तुम्ही मिडल बर्थ उघडू शकता. यासाठी सकाळी १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत मिडल बर्थ उघडण्याचा नियम आहे. यासाठी कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नाही.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे