शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

भारतातील 'या' रेल्वे स्टेशनला नाही नावं, कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 18:11 IST

भारतात असे दोन रेल्वे स्टेशन आहेत ज्यांना नाव नाही. चला जाणून घेऊ या स्टेशनांबाबत आणि त्यांच्या खास गोष्टींबाबत....

देशातील बरेच  लोक ट्रेनने नेहमीच प्रवास करतात. भारतात ट्रेनला देशाची  लाइफलाईन म्हटलं जातं. ट्रेनन लाखो लोक रोज एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात. ट्रेनने प्रवास करण्याआधी जिथे जायचंय त्या ठिकाणचं तिकीट काढावं लागतं. पण भारतात काही स्टेशन असेही आहेत ज्यांना नावच नाहीत. या निनावी स्टेशनवर रोज ट्रेन थांबतात, लोक त्यात बसतात आणि पुढे जातात. भारतात असे दोन रेल्वे स्टेशन आहेत ज्यांना नाव नाही. चला जाणून घेऊ या स्टेशनांबाबत आणि त्यांच्या खास गोष्टींबाबत....

भारतात २ रेल्वे स्टेशन अशी आहेत ज्यांना नाव नाही. एक पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील बांकुरा-मेसग्राम रेल्वे मार्गाववर आहे. तर दुसरं झारखंडच्या रांची-टोरी मार्गावर आहे. या दोन्ही स्टेशन्सना अजूनही नाव  का दिले नाहीत. यामागचणी कहाणीही रोमांचक आहे.

पश्चिम बंगालच्या बांकुरा-मेसग्राम रेल्वे लाइवर असलेल्या नाव नसलेलं स्टेशन २००८ मध्ये तयार करण्यात आलं होतं. स्टेशन तयार केल्यावर त्याचं नाव रैनागढ ठेवण्यात आलं. पण या नावाला गावातील काही लोकांनी आक्षेप घेतला होता आणि त्यांनी याबाबत तक्रार केली. तेव्हापासून या स्टेशनचा वाद सुरूच आहे. हे एक मोठं कारण आहे की, आतापर्यंत या स्टेशनला कोणतंही नाव मिळालं नाही. (हे पण वाचा : यमनमधील लाखो वर्ष जुन्या या खड्ड्यात पहिल्यांदाच उतरले वैज्ञानिक, जे सापडलं ते पाहून हैराण झाले)

तेच दुसरीकडे झारखंडच्या रांचीहून जेव्हा टोरी लाइनवर येता तेव्हा मधे एक असं स्टेशन येतं, ज्याला नाव नाही. या स्टेशनला नाव नसण्यामागेही एक रोमांचक किस्सा आहे. २०११ मध्ये जेव्हा या रेल्वे स्टेशनवर रेल्वेला सुरूवात करण्यात आली तेव्हा याचं नाव  बडकी चांपी ठेवण्यात आलं होतं.

या नावालाही स्थानिक लोकांनी विरोध दर्शवला. ते म्हणाले की, त्यांनी हे स्टेशन उभं करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.  त्यामुळे स्टेशनला कमले असं नाव असायला हवं. तेव्हापासून या स्टेशनला नावच नाही. रिपोर्टनुसार रेल्वे स्टेशनचे अधिकार रजिस्टरवर या स्टेशनचं नाव बडकी चांपी असंच लिहितात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेIndian Railwayभारतीय रेल्वे