शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

21 ग्रॅम असतं मनुष्याच्या आत्म्याचं वजन, डॉक्टरचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 14:39 IST

विज्ञानाकडे या गोष्टीचं कोणतंही ठोस प्रमाण नाही की, आत्म्यासारखी एखादी बाब आहे आणि शरीरात प्रवेश करते व निघून जाते.

शरीर आणि शरीराच्या आत्म्याबाबत नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात. पण आजपर्यंत हे कुणीही योग्यपणे जाणून घेऊ शकलं नाही की, आत्मा काय आहे आणि ती मृत्यूनंतर निघून जाते. विज्ञानाकडे या गोष्टीचं कोणतंही ठोस प्रमाण नाही की, आत्म्यासारखी एखादी बाब आहे आणि शरीरात प्रवेश करते व निघून जाते. पण तरीही एका रिसर्चमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, आत्म्याचंही वजन असतं.

आत्म्याच्या थेअरीला जगभरातील अनेक धार्मिक ग्रंथांनी स्वीकारलं आहे. याच थेअरीवर काम करताना 1909 मध्ये डकनडॉगल नावाच्या एका डॉक्टरांनी आपल्या 4 साथीदारांसोबत मिळून एक प्रयोग केला. त्यांनी मृत्यूच्या दारात असलेल्या काही रूग्णांवर हा प्रयोग केला. त्यांनी मृत्यूच्या आधी आणि नंतर त्यांचं वजन केलं, जे बरंच बदललं होतं.

आत्म्याच्या वजनाचा अजब दावा

या प्रयोगाचे मुख्य डॉक्टर डंकनडॉगल यांच्यानुसार, एकूण 6 रूग्णांवर प्रयोग करण्यात आला. ज्यांचं वजन मृत्यूआधी आणि नंतर वेगळं होतं. हे अंतर केवळ 21 ग्रॅमचं होतं. त्यांच्या वजनात आलेली 21 ग्रॅमची कमीच आत्म्याचं वजन मानण्यात आलं. कारण हे सगळ्या रूग्णांमध्ये एकसारखं होतं. 

पण रूग्णांचं वजन वेगवेगळे होतं. मात्र, सगळ्यांचे शरीर 21 ग्रॅमनेच हलके झालेत, जेव्हा त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर डंकन यांनी क्रॉस चेक करण्यासाठी श्वानांवरही हा प्रयोग केला. पण यावेळी निष्कर्ष वेगळा होता. श्वानांच्या वजनात जीवंत असताना आणि मृत्यूनंतर काहीच फरक दिसला नाही.

रिसर्चवर प्रश्नचिन्ह

श्वानांवर प्रयोग केल्यानंतर या थेअरीवर चर्चा सुरू झाली. ज्यात अनेक लोकांनी सांगितलं की, जनावरांचा आत्माच नसते. पण सनातन धर्म आणि वैज्ञानिकांनुसार, सगळ्याच जीवांमध्ये आत्मा असते. ज्यामुळे ते चालू-फिरू शकतात. डॉक्टर डंकन यांच्या या रिसर्चला जगभरातील अनेक डॉक्टरांनी स्वीकारण्यास नकार दिला. हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट असल्याचं काही जण म्हणाले.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेResearchसंशोधन