शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

इथे अजूनही आहे घरातील सगळ्याच भावांसोबत एकाच महिलेचं लग्न लावण्याची प्रथा, कसा चालतो संसार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 15:02 IST

Interesting Facts : हिमाचलमध्ये आणि तिबेटच्या काही भागात वेगवेगळ्या नावांनी ही प्रथा पार पाडली जाते. इथे एका महिलेचं लग्न एकत्र अनेक भावांसोबत लावून दिलं जातं. 

Interesting Facts : महाभारत मालिकेतील प्रत्येक पात्र अनेकांच्या स्मरणात असेल. यातील पाच पांडवांसोबतच द्रोपदी सुद्धा सगळ्यांना आठवत असेल. द्रोपदी पाच पांडव असलेल्या भावांची पत्नी होती. महत्वाची बाब म्हणजे भारतात आजही काही भागांमध्ये बहुपती प्रथा सुरू आहे. हिमाचलमध्ये आणि तिबेटच्या काही भागात वेगवेगळ्या नावांनी ही प्रथा पार पाडली जाते. इथे एका महिलेचं लग्न एकत्र अनेक भावांसोबत लावून दिलं जातं. 

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये बहुपती प्रथा कमी झाली आहे. पण अजूनही आहे. तिबेटमध्येही काही ठिकाणी अशी लग्ने होतात. हिमाचल आणि उत्तरखंडच्या काही भागांमध्ये आजही एक महिलेला पाच ते सात पती असतात. दक्षिण भारतातही काही आदिवासी समुदायांमध्ये ही प्रथा आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, या प्रथेमध्ये महिलेला पतीच्या भावांसोबतही लग्न करावं लागतं. आधी महिला परिवारातील एका पुरूषासोबत लग्न करते. त्यानंतर तिचं लग्न त्याच्या भावांसोबत होतं.

कसा चालतो संसार?

आता कुणालाही हा प्रश्न पडेल की, अनेक पती असलेला हा संसार चालत कसा असेल? चला तेच जाणून घेऊ. तर सामान्य या लग्नात सगळेच पती आलटून पालटून पत्नीसोबत वेळ घालवतात. महत्वाची बाब म्हणजे येथील महिला या प्रथेला विरोधही करत नाही. रिपोर्टनुसार, उत्तर भारताच्या हिमाचलच्या किन्नोर आणि उत्तराखंडमध्ये चीनला लागून असलेल्या भागात ही प्रथा आहे.

हिमाचलमध्ये बहुपती प्रथेत एकाच छताखाली, एकाच राहणाऱ्या परिवारातील भाऊ एकाच महिलेसोबत लग्न करतात. याच महिलेसोबत वैज्ञानिक जीवन जगतात. जर महिलेने अनेक पतींपैकी एखाद्याचं कोणत्या कारणानं निधन झालं तर महिलेला शोक व्यक्ती करू दिला जात नाही.

दरवाज्यावर टोपी आणि...

लग्नानंतर भावांमध्ये या वैवाहिक जीवनाबाबत सहमती होते. वाद होऊ नये म्हणून यात एक टोपी महत्वाची भूमिका बजावते. जर महिलेला एकापेक्षा जास्त पती असतील, अशावेळी महिलेसोबत कोण आहे हे माहीत पडण्यासाठी तो भाऊ दरवाज्यावर एक टोपी लटकवली जाते. अशात दुसरं कुणी आत जात नाही. 

हिमाचल प्रदेश के किन्नौरमध्ये आजही अशी लग्ने होतात. एका मुलाखतीत सांगण्यात आलं की, अशा लग्नांना इथे कायदेशीर मान्यता नाही. पण समाजातील लोक ही प्रथा पाळतात. या विवाहाला इथे ञमफो पोसमा असं म्हटलं जातं. 

घटस्फोटाचं काय?

या लग्नांमध्ये घटस्फोटाची सोयही असते. यासाठी सगळ्यांना सोबत जाऊन घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यात दोन्हीकडील लोक समोर बसतात. एक वाळलेली छोटी फांदी घेतात आणि ती तोडली जाते. याचा अर्थ घटस्फोट झाला. त्यानंतर संबंध तुटतात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके