शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

अपघात झाल्यास 'या' रक्तगटाच्या व्यक्तींना असतो मृत्यूचा जास्त धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2018 9:22 AM

गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तीसाठी ओ गटाचे रक्त धोकादायक ठरण्याचीही शक्यता असते.

मुंबई: एखादी गंभीर इजा झाल्यास ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना इतरांच्या तुलनेत मृत्यूचा धोका जास्त असल्याची बाब एका संशोधनातून सिद्ध झाली आहे. या व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या तयार करणारा घटक कमी प्रमाणात अस्तित्ताव असतो. परिणामी एखादी मोठी जखम झाल्यास त्यांच्या शरीरातून रक्त अधिक वेगाने वाहते, असे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या व्यक्तींना इतरांच्या तुलनेत मृत्यूचा जास्त धोका असतो.यासाठी जपानच्या एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील 901 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी जखमींपैकी ओ रक्तगटाच्या 28 टक्के व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. इतर रक्तगटाच्या व्यक्तींमध्ये हेच प्रमाण 11 टक्के इतके होते. यावरूनच अतिरक्तस्त्रावाची समस्या ओ रक्तगटाच्या व्यक्तींसाठी धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.एखाद्या अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींचा मृत्यू  शक्यतो अतिरक्तस्त्रावामुळे होतो. त्यामुळे आम्ही विविध रक्तगटाच्या व्यक्तींनुसार याचा अभ्यास करायचा ठरवला. जेणेकरून गंभीर जखमी झालेल्या रुग्णांचा रक्तगट वेगवेगळा असल्यास होणाऱ्या परिणामांबाबत आम्हाला ठोस निष्कर्ष काढता येईल, असे डॉ. वाटुर ताकायामा यांनी सांगितले. ओ हा सर्वसाधारण रक्तगट मानला जातो. रक्तपेशींमध्ये असणाऱ्या प्रोटीन्सच्या प्रमाणावर व्यक्तीचा रक्तगट ठरतो. त्यानुसार ओ, ए, बी आणि एबी अशी रक्तगटांची विभागणी केली जाते. ओ रक्तगटाच्या व्यक्तींचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तींना चालते. मात्र, गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तीसाठी ओ गटाचे रक्त धोकादायक ठरण्याचीही शक्यता असते. यामुळे संबंधित व्यक्तीला अपंगत्त्व किंवा त्याचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असल्याची बाब या अभ्यासातून समोर आली आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यAccidentअपघात