शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ज्याला मृत समजलं तो रस्त्यावर फिरताना दिसला, कोरोना काळात झाली १६ वर्षाआधी बेपत्ता झालेल्या भावाची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 11:19 IST

पोलिसांनी त्याच्या परिवाराचा शोध लावला आणि त्यांना संपर्क केला. परिवारातील लोकही त्याला घेण्यासाठी लगेच आले आणि त्याला घेऊन गेले.

कोरोना काळात बहुतेक परिवारांच्या डोळ्यात अश्रू आहेत. मात्र, या काळातही एका परिवाराच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे. कारण  १६ वर्षापूर्वी हरवलेला घरातील सदस्या अचानक सापडला. ही घटना मध्य प्रदेशच्या बैतूलमधील आहे. येथील एक व्यक्ती मानसिक आजारी आहे आणि तो कुठेही फिरत होता. पोलिसांनी जेव्हा विचारपूस केली तर समजलं की, तो कटनी जिल्ह्यातील राहणाारा आहे आणि १६ वर्षांपासून बेपत्ता होता. पोलिसांनी त्याच्या परिवाराचा शोध लावला आणि त्यांना संपर्क केला. परिवारातील लोकही त्याला घेण्यासाठी लगेच आले आणि त्याला घेऊन गेले.

घरातील लोक इतकी वर्ष त्याला मृत समजत होते. त्या व्यक्तीची बुधवारी  बैतूल पोलिसांनी परिवारासोबत भेट घडवून आणली. ही व्यक्ती बेवारसपणे कुठेही रस्त्यांवर फिरत राहत होती. बैतूलच्या चक्कर रोडवर जेव्हा ४५ वर्षीय व्यक्तीसोबत पोलीस बोलले तर तो कटनी जिल्ह्यातील राहणारा असल्याचं समजलं.  त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. मात्र, त्याला घराचा पत्ता लक्षात होता. जेव्हा त्याच्या गावात संपर्क केला गेला तर समजलं की, तो १६ वर्षांपासून गायब आहे. पोलिसांच्या प्रयत्नांनंतर तो परिवाराला पुन्हा भेटू शकला. 

सुरेश पटेल असं या व्यक्तीचं नाव असून त्याचा फोटो जेव्हा परिवाराला दाखवण्यात आला तेव्हा एका क्षणात त्याला ओळखलं गेलं. त्याची बहीण अंजू त्याला घेण्यासाठी बैतूला पोहोचली तर तिच्यावर भाऊ पुन्हा भेटल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता.

असे सांगितले जात आहे की, सुरेशचं पत्नी आणि सासरच्या लोकांसोबत पैशांच्या देवाण-घेवाणीवरून भांडण झालं होतं. तेव्हा त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. त्यानंतर तो घर सोडून गेला. खूपदा शोध घेऊनही तो कुणाला सापडला नाही. दोन मुलांचा वडील सुरेश १६ वर्षांपासून इकडे-तिकडे भटकत होता. मानसिक स्थिती ठीक नसल्याने घरीही पोहोचू शकत नव्हता. काही महिन्यांनी घरातील लोकांनी त्याला मृत समजलं आणि त्याचा शोध थांबवला. 

पोलिसांच्या मदतीने त्याची बहीण अंजू पटेल त्याला घ्यायला आली तर ती भावाला बघून भावूक झाली. महिला आपल्या भावाला घेऊन गावी गेली. अंजू पटेल म्हणाली की, हा आमचा मोठा भाऊ आहे. १६ वर्षांपासून बेपत्ता होता. सासरी पैशांवरून वाद झाला होता. त्याला मारहाण केली होती. त्यात त्याची मानसिक स्थिती बिघडली. आम्ही त्यांचा खूप शोध घेतला. पण सापडला नाही. आज बैतूल पोलिसांमुळे भाऊ भेटला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटके