शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

संपूर्ण राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन, इथेच संपते रेल्वे लाइन, जाणून घ्या सविस्तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 21:44 IST

11 लाख लोकसंख्येसाठी एकच रेल्वे स्टेशन असलेले हे राज्य कोणते आहे? ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हटले जाते. कारण दररोज कोट्यवधी लोक आपले गाव, घर, शहर आणि कार्यालयांपर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. देशात रेल्वेचे मोठे जाळे असून सुमारे आठ हजार रेल्वे स्टेशन आहेत.

रेल्वे स्टेशनची संख्या प्रत्येक राज्यात हजारोंच्या घरात आहे, पण भारतातील एक राज्य असे आहे, जिथे फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे. 11 लाख लोकसंख्येसाठी एकच रेल्वे स्टेशन असलेले हे राज्य कोणते आहे? ते जाणून घेऊया...

मिझोराम हे भारताच्या ईशान्येकडील असे राज्य आहे,  याठिकाणी फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे. मिझोराममधील बइरबी रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर भारतीय रेल्वेचा प्रवास संपतो. या स्टेशनवरून प्रवासी गाड्यांव्यतिरिक्त मालाची वाहतूकही केली जाते. 

मिझोराममध्ये असलेले बइरबी रेल्वे स्टेशन, हे राज्यातील एकमेव स्टेशन आहे. या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही राज्यात रेल्वे स्टेशन नाही. अकरा लाख लोकसंख्येच्या राज्यात एकच रेल्वे स्टेशन असेल तर लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार, हे उघड आहे. दुसरे स्टेशन स्थानक नसल्यामुळे राज्यातील सर्व लोक प्रवासासाठी बइरबी रेल्वे स्टेशनवरून प्रवास करतात.

3 प्लॅटफॉर्म असलेल्या स्टेशनवर सुविधांचा अभाव3 प्लॅटफॉर्म असलेल्या बइरबी रेल्वे स्टेशनवरही सुविधांचा अभाव आहे. या रेल्वे स्टेशनचा कोड BHRB आहे. स्टेशनवर गाड्यांच्या वाहतुकीसाठी 4 ट्रॅक आहेत. 2016 मध्ये या स्टेशनचा पुनर्विकास सुरू करण्यात आला होता, कारण पूर्वी  हे स्टेशन खूपच लहान होते. 

दुसरे रेल्वे स्टेशन बांधण्याचा रेल्वेचा प्रस्तावयाचबरोबर, बइरबी रेल्वे स्टेशन 84 किमी अंतरावर असलेल्या स्टेशन कथाकल जंक्शन रेल्वे स्टेशनशी जोडलेले आहे. त्यातील 2 किमीचा भाग मिझोराममध्ये येतो. दरम्यान, याठिकाणी दुसरे रेल्वे स्टेशन सुद्धा बांधण्याचाही रेल्वेचा प्रस्ताव आहे.

टॅग्स :railwayरेल्वेJara hatkeजरा हटके