शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

जुलै महिन्यात जन्मलेल्या व्यक्ति असतात जास्त रोमॅन्टिक, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 15:43 IST

तुमचा जन्म कोणत्या महिन्यात झाला यावरून ढोबळमानाने त्या व्यक्तिचा स्वभाव कसा आहे, याचा अंदाज बांधले जातात. ज्योतिषशास्त्रात सांगितल्यानुसार, व्यक्तिच्या जन्माची वेळ, दिवस, महिना, वर्ष यासर्व गोष्टींचा त्याच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो.

तुमचा जन्म कोणत्या महिन्यात झाला यावरून ढोबळमानाने त्या व्यक्तिचा स्वभाव कसा आहे, याचा अंदाज बांधले जातात. ज्योतिषशास्त्रात सांगितल्यानुसार, व्यक्तिच्या जन्माची वेळ, दिवस, महिना, वर्ष यासर्व गोष्टींचा त्याच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. सध्या जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे. तुमचा किंवा तुमच्या परिचयाच्या व्यक्तिंचा वाढदिवस जुलै महिन्यामध्ये येत असेल, तर जाणून घेऊयात त्यांच्या स्वभावाच्या काही खास गोष्टी - 

1. जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांना नेहमी आनंदी राहण्यास आवडत असून त्यांना इतरांना हसवणे सहज जमते. 

2. जुलैमध्ये जन्म झालेल्या लोकांसाठी त्यांचे कुटुंब म्हणजे सर्वस्व असतं. जर कोणी यांच्या कुटुंबाला त्रास दिला तर त्या व्यक्तीला धडा शिकवताना हे जराही विचार करत नाहीत.

3. या लोकांचं कुटुंबावर फार प्रेम असतं. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याचा विचारही हे फार विचारपूर्वक घेतात.

4. कोणत्याही परिस्थितीला कसे सामोरे जायचे, हे या लोकांना फार चांगले जमते. आर्थिक व्यवहार, कुटुंब आणि सामाजिक जीवन यांची उत्तम सांगड घालण्यात हे लोक एक्सपर्ट असतात.

5. जुलैमध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव भयंकर मूडी असतो. बऱ्याचदा यांचा मूड समजणे फार कठिण होऊन जाते. 

6. यांच्या स्वभाव समजणे नेहमीच कठिण असते. यांच्या मनाचा थांगपत्ता लागणे नेहमीच कठिण असते.

7. कुटुंबाव्यतिरिक्त हे लोक पैशांना फार महत्त्व देतात.

8.  जुलै महिन्यात जन्मलेले लोकांना अनेक मित्र-मैत्रिणी असतात. यांचे फ्रेंडसर्कल फार मोठे असतं. असं असून देखील या लोकांना मात्र एकांतात वेळ घालवणे फार आवडते. 

9. या लोकांना सर्व गोष्टी अगदी परफेक्ट लागतात. हे लोक तयार होतानाही सर्व गोष्टी परफेक्ट आहे, याची काळजी घेतात.

10. या लोकांचा फॅशन सेन्सही फार चांगला असतो. त्यामुळे हे लोकांना फार चांगला फॅशन अॅडव्हाईस देतात. 

11. जुलैमध्ये जन्मलेल्या लोकांना रोमॅन्टीक म्हटले जाते. आपल्या प्रेमाच्या बाबतीत हे लोक फार प्रामाणिक असतात. कोणतेही नाते ते मनापासून निभावतात.

12. नात्यामध्ये जर यांच्या मनाला कोणी ठेच पोहोचवली, तर त्या दुःखातून हे लोक लवकर स्वतःला सावरू शकत नाहीत.

13. या लोकांना कोणीही त्रास दिला नाही तर हे लोक नेहमी आनंदी आणि शांत असतात.

14. हे स्वतः नेहमीच चांगले पालक बनण्याचा आणि मुलांवर चांगले संस्कार करण्याच्या प्रयत्नात असतात.

15. आयुष्यात आर्थिक गोष्टींशी निगडीत कोणतीही समस्या होऊ नये यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके