शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
3
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
4
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
5
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
6
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
7
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
8
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
9
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
10
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
11
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
12
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
13
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
14
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
15
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
16
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
17
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
18
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
19
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

युवा परिषदेतर्फे १८ गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 16:01 IST

विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन : पुस्तके आणि वृक्षांचे वाटप

जळगाव : शहरातील जळगाव युवा परिषदेच्यावतीने तालुक्यातील होतकरू आणि गरिबीतून शिक्षण घेवून दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण करणा-या १८ गुणवंत विद्यार्थ्यांचा सोमवारी सन्मानपत्र तसेच पुस्तक व वृक्ष देवून गौरव करण्‍या आला. सोशल डिस्टिन्सिंग पाळत हा कार्यक्रम पार पडला.यावेळी कार्यक्रमाची सुरूवात ही माता सरस्वती व गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्ल्यापण करून करण्‍यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ महाजन यांच्यासहकिशोर गुंजाळ , राकेश मुंडले, प्रतिक्षा पाटील, अनिल बाविस्कर, दिव्या यशवंत भोसले, आकाश धनगर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात तेजस पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी आज विद्यार्थी दशेत तूम्ही केलेल्या परिश्रमातून तूमचा सन्मान होत आहे, यातून प्रेरणा घेऊन भविष्यात उज्वल कामगिरी करुन सत्कारास पात्र ठरून गावासह परिसराचे नाव उज्वल करा, असे सांगितले. त्यानंतर गुणवंत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते सन्मानपत्र देवून गौरव करण्‍यात आला.यांनी घेतले परीश्रमकार्यक्रम यशस्वितेसाठी जिल्हा पदाधिकारी अविनाश जावळे, इरफान पिंजारी, तालूका मुख्य सचिव तुषार विसपुते, तालूका सचिव विलास पाटील, तालूका समन्वयक विनय जैन, कल्पेश पाटील, इलियास पिंजारी, यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव