शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सरपंचाकडून तरुणाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:35 IST

जळगाव : सामाईक बांधावर गुरे चारत असताना आपल्या शेताचे नुकसान करतो या कारणावरुन रणजीत ताराचंद राठोड (३०) या तरुणाला ...

जळगाव : सामाईक बांधावर गुरे चारत असताना आपल्या शेताचे नुकसान करतो या कारणावरुन रणजीत ताराचंद राठोड (३०) या तरुणाला सरपंच राजाराम धिंगा चव्हाण यांच्यासह चार जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील सुभाषवाडी येथे घडली. तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न करता केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याचा आरोप जखमी तरुणाच्या कुटुंबाने केला आहे.१४ रोजी दुपारी चार वाजता रणजीत सामाईक बांधावर गुरे चारत असताना रामलाल धिंगा चव्हाण यांनी त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर सरपंच राजाराम, भाऊ सिताराम चव्हाण व समाधान विजय जाधव यांना फोन करुन बोलावून घेतले. या चौघांनी शेतातच रणजीत याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनी अद्यापही जखमीचा जबाब घेतला नाही नसल्याचा आरोप जखमी रणजीत याचा भाऊ पूनमचंद ताराचंद राठोड यांनी केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव