शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सायगाव परिसरात दुष्काळीस्थितीत हाताला नाही काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 16:44 IST

कमी पर्जन्यमानामुळे गिरणा परिसरात दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहिर केला असला तरी शेतकरी आणि कष्टकºयांच्या हातात मात्र अजूनही काय पडलेले नाही.

ठळक मुद्देगिरणा व मन्याड परिसरातील शेतकरी त्रस्तदुष्काळ जाहीर पण हातात काय? शेतकऱ्यांचा सवालचाळीसगाव परिसरातील २२ खेड्यांचा प्रश्न कायम

सायगाव, ता.चाळीसगाव : कमी पर्जन्यमानामुळे गिरणा परिसरात दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहिर केला असला तरी शेतकरी आणि कष्टकºयांच्या हातात मात्र अजूनही काय पडलेले नाही.गिरणा मन्याड परिसरांत संकटमय प्रवासगिरणा मन्याड परिसरात यावर्षी पाऊस न झाल्याने शेतकºयांचे आर्थिक चित्र पूर्णपणे कोलमडले आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर शेतकºयांसारखे हतबल होण्याची वेळ आलेली आहे.नविन वर्षात पाण्याचे संकटयावर्षी परतीच्या पावसानेदेखील हुलकावणी दिल्याने शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले आहे. त्यामुळे सन २०१८ हे वर्ष अतिशय निराशाजनक ठरत आहे. सन २०१९ या वर्षाला सुरुवात होत असताना जानेवारी ते जुलै दरम्यान जलसंकट भीषण राहणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांपुढे पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कठीण होणार आहे.दुष्काळ जाहीर पण हातात काय?यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने शासनाने तालुका दुष्काळी घोषित केला. यावर्षी पावसाने दिलेली हुलकावणी आणि शेतकºयांनी वापरलेली महागडी बियाणे त्यामुळे शेतीचा खर्च देखील निघाला नाही. कांद्याला भाव नाही ऊसावर हुमणी रोगाचे आक्रमण कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण झाले आहे. त्यात शेतमालाला योग्य तो भाव नाही. शासनाकडून दुष्काळ जाहिर झाला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळग्रस्त भागांची पाहणीदेखील केली. त्यामुळे शेतकºयांच्या व मजुर वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहे. परंतु शेतकºयांच्या हातात काय पदरी पडणार हा प्रश्न कायम आहे.शासनाकडुन शेतकºयांच्या अपेक्षागिरणा व मन्याड परिसरात यावर्षी पाऊस न झाल्याने उत्पन्नात घट झाली आहे. शेतकºयाच्या डोक्यावरील कर्जाचा बोझा वाढणार आहे. त्यामुळे शासनाने शेतसारा पूर्ण माफ करावा. तसेच कर्जमाफीपासून वंचित शेतकºयांना कर्ज माफ करीत मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोहयोची कामे सुरु करावी अशी मागणी होत आहे.२२ खेड्यांचा प्रश्न कायमयंदा पावसाळा पूर्ण कोरडा गेला. त्यातच मन्याड धरण पुर्णता कोरडे ठाक आहे. त्यामुळे मन्याड परिसरातील आलवाडी तळोदे शिरसगांव ब्राम्हण शेवगे देशमुखवाडी, काकडणे, माळशेवगे, सायगांव, नांद्रेसहीत २२ खेड्यांचा प्रश्न संकटमय झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गुराढोरांचा प्रश्न त्यात मजुर वर्गाला काम नसल्याने आगामीे दिवस संकटमय जाणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळJalgaonजळगावagricultureशेती