शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सायगाव परिसरात दुष्काळीस्थितीत हाताला नाही काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 16:44 IST

कमी पर्जन्यमानामुळे गिरणा परिसरात दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहिर केला असला तरी शेतकरी आणि कष्टकºयांच्या हातात मात्र अजूनही काय पडलेले नाही.

ठळक मुद्देगिरणा व मन्याड परिसरातील शेतकरी त्रस्तदुष्काळ जाहीर पण हातात काय? शेतकऱ्यांचा सवालचाळीसगाव परिसरातील २२ खेड्यांचा प्रश्न कायम

सायगाव, ता.चाळीसगाव : कमी पर्जन्यमानामुळे गिरणा परिसरात दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहिर केला असला तरी शेतकरी आणि कष्टकºयांच्या हातात मात्र अजूनही काय पडलेले नाही.गिरणा मन्याड परिसरांत संकटमय प्रवासगिरणा मन्याड परिसरात यावर्षी पाऊस न झाल्याने शेतकºयांचे आर्थिक चित्र पूर्णपणे कोलमडले आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर शेतकºयांसारखे हतबल होण्याची वेळ आलेली आहे.नविन वर्षात पाण्याचे संकटयावर्षी परतीच्या पावसानेदेखील हुलकावणी दिल्याने शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले आहे. त्यामुळे सन २०१८ हे वर्ष अतिशय निराशाजनक ठरत आहे. सन २०१९ या वर्षाला सुरुवात होत असताना जानेवारी ते जुलै दरम्यान जलसंकट भीषण राहणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांपुढे पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कठीण होणार आहे.दुष्काळ जाहीर पण हातात काय?यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने शासनाने तालुका दुष्काळी घोषित केला. यावर्षी पावसाने दिलेली हुलकावणी आणि शेतकºयांनी वापरलेली महागडी बियाणे त्यामुळे शेतीचा खर्च देखील निघाला नाही. कांद्याला भाव नाही ऊसावर हुमणी रोगाचे आक्रमण कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण झाले आहे. त्यात शेतमालाला योग्य तो भाव नाही. शासनाकडून दुष्काळ जाहिर झाला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळग्रस्त भागांची पाहणीदेखील केली. त्यामुळे शेतकºयांच्या व मजुर वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहे. परंतु शेतकºयांच्या हातात काय पदरी पडणार हा प्रश्न कायम आहे.शासनाकडुन शेतकºयांच्या अपेक्षागिरणा व मन्याड परिसरात यावर्षी पाऊस न झाल्याने उत्पन्नात घट झाली आहे. शेतकºयाच्या डोक्यावरील कर्जाचा बोझा वाढणार आहे. त्यामुळे शासनाने शेतसारा पूर्ण माफ करावा. तसेच कर्जमाफीपासून वंचित शेतकºयांना कर्ज माफ करीत मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोहयोची कामे सुरु करावी अशी मागणी होत आहे.२२ खेड्यांचा प्रश्न कायमयंदा पावसाळा पूर्ण कोरडा गेला. त्यातच मन्याड धरण पुर्णता कोरडे ठाक आहे. त्यामुळे मन्याड परिसरातील आलवाडी तळोदे शिरसगांव ब्राम्हण शेवगे देशमुखवाडी, काकडणे, माळशेवगे, सायगांव, नांद्रेसहीत २२ खेड्यांचा प्रश्न संकटमय झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गुराढोरांचा प्रश्न त्यात मजुर वर्गाला काम नसल्याने आगामीे दिवस संकटमय जाणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळJalgaonजळगावagricultureशेती