शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांना कायदा दाखवतोच- अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 16:58 IST

केळी विकास महामंडळासाठी निधी दिला तरी कुठे?

जळगाव: शिवरायांसह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी शासकीय सोपस्कार आटोपले आहेत. तरीही ‘प्रोटोकॉल’ दाखवत या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या मनपा आयुक्तांना सोमवारी कायदा दाखवतोच, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी इशारा दिला.

सरदार वल्लभभाई पटेल व शिवरायांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला विरोधासाठी कट रचणाऱ्या ‘खोके’बाज हरामखोरांना अशा कार्यक्रमाला बोलवायचेच कशाला, असा सवालही त्यांनी केला. राज्य सरकारने जळगावसाठी केळी विकास महामंडळ मंजूर केले आहे. पण निधी दिला तरी कुठे, असा सवाल करीत पाडळसरे धरणाचाही प्रश्न सोडविण्यात अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला. ‘घर घर जल’ म्हणत ग्रामीणपाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील योजना राबविताहेत.

मात्र त्यांच्या स्वत:च्या गावात पाणी नाही, अशी वस्तुस्थिती आहे. सारे ‘खाण्यासाठी’ चाललयं, असा आरोपही त्यांनी केला. तसेच गतकाळातल्या सरकारने कापूस उत्पादकांना न्याय देण्यासाठी १२ हजारांपर्यंत बाजार नेला होता. मात्र या करंटे सरकारने तो भाव ६-७ हजारांवर आणून ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात गेल्यावर्षीचा कापूस अजुनही पडून आहे. त्यामुळे तीन इंजिनचे सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला.

रविवार देतोय शुभसंकेत : संजय राऊत

आजचा दिवस शुभसंकेत देणारा ठरतो आहे. रविवारी शिवरायांसह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. आग्र्याला निघालेल्या शिवरायांचा खान्देशभूमीतला मुक्काम विसरता येणार नाही. शिवरायांनी धरणगावच्या सांडेश्वर मंदिरात मुक्काम केला होता. शिवरायांनी दिलेली तलवार आजही शिवसेना जपून आहे. त्याच शिवरायांच्या आणि देशासाठी नेतृत्व करणाऱ्या सरदार पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला विरोध करणाऱ्या ‘खोके’बाज ४ टकले विरोध करीत होते. मात्र आज त्या चारही जणांना धडकी भरली असेल. म्हणून आजचा दिवस शुभसंकेत देणारा असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेSanjay Rautसंजय राऊतJalgaonजळगाव