शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

कांदा उत्पादकांचा वाली कोण? पंचनामे होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:16 IST

नशिराबाद : खरीप पिकांचे पंचनामे होत असले तरी कांदा, फळभाज्या उत्पादक त्यापासून लांबच आहे. शासनाच्या निर्देशानुसार उभ्या पिकांचे पंचनामे ...

नशिराबाद : खरीप पिकांचे पंचनामे होत असले तरी कांदा, फळभाज्या उत्पादक त्यापासून लांबच आहे. शासनाच्या निर्देशानुसार उभ्या पिकांचे पंचनामे होत असले मग यांचे पंचनामे का नाही असा संतप्त सवाल आता शेतकऱ्यांकडून होत आहे.रोगाचा प्रादुर्भाव झाला तर काही ठिकाणी पिके करपली. बुरशीजन्य रोग वाढले. शासनाकडून शेतात उभ्या पिकांचे पंचनामे होत असल्याचा सांगितले जाते.मात्र फळभाज्या कांदा यांचे पंचनामे अद्याप झालेले नाही. फळभाज्या उत्पादकांना न्याय मिळावा सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माजी सरपंच पंकज महाजन यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.-अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.-सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, कापूस यांसह फळभाज्या, कांदे यांचे नुकसान झालेले आहे.-गतवर्षी दुष्काळ तर यंदा संततधार पावसाने शेतकºयाने हवालदिल केले आहे.-नशिराबाद परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होते. पावसाच्या सततच्या वर्षावाने शेतातच कांद्याचे उभे पीक सोडलं.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव