शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

कांदा उत्पादकांचा वाली कोण? पंचनामे होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:16 IST

नशिराबाद : खरीप पिकांचे पंचनामे होत असले तरी कांदा, फळभाज्या उत्पादक त्यापासून लांबच आहे. शासनाच्या निर्देशानुसार उभ्या पिकांचे पंचनामे ...

नशिराबाद : खरीप पिकांचे पंचनामे होत असले तरी कांदा, फळभाज्या उत्पादक त्यापासून लांबच आहे. शासनाच्या निर्देशानुसार उभ्या पिकांचे पंचनामे होत असले मग यांचे पंचनामे का नाही असा संतप्त सवाल आता शेतकऱ्यांकडून होत आहे.रोगाचा प्रादुर्भाव झाला तर काही ठिकाणी पिके करपली. बुरशीजन्य रोग वाढले. शासनाकडून शेतात उभ्या पिकांचे पंचनामे होत असल्याचा सांगितले जाते.मात्र फळभाज्या कांदा यांचे पंचनामे अद्याप झालेले नाही. फळभाज्या उत्पादकांना न्याय मिळावा सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माजी सरपंच पंकज महाजन यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.-अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.-सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, कापूस यांसह फळभाज्या, कांदे यांचे नुकसान झालेले आहे.-गतवर्षी दुष्काळ तर यंदा संततधार पावसाने शेतकºयाने हवालदिल केले आहे.-नशिराबाद परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होते. पावसाच्या सततच्या वर्षावाने शेतातच कांद्याचे उभे पीक सोडलं.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव