शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

कांदा उत्पादकांचा वाली कोण? पंचनामे होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:16 IST

नशिराबाद : खरीप पिकांचे पंचनामे होत असले तरी कांदा, फळभाज्या उत्पादक त्यापासून लांबच आहे. शासनाच्या निर्देशानुसार उभ्या पिकांचे पंचनामे ...

नशिराबाद : खरीप पिकांचे पंचनामे होत असले तरी कांदा, फळभाज्या उत्पादक त्यापासून लांबच आहे. शासनाच्या निर्देशानुसार उभ्या पिकांचे पंचनामे होत असले मग यांचे पंचनामे का नाही असा संतप्त सवाल आता शेतकऱ्यांकडून होत आहे.रोगाचा प्रादुर्भाव झाला तर काही ठिकाणी पिके करपली. बुरशीजन्य रोग वाढले. शासनाकडून शेतात उभ्या पिकांचे पंचनामे होत असल्याचा सांगितले जाते.मात्र फळभाज्या कांदा यांचे पंचनामे अद्याप झालेले नाही. फळभाज्या उत्पादकांना न्याय मिळावा सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माजी सरपंच पंकज महाजन यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.-अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.-सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, कापूस यांसह फळभाज्या, कांदे यांचे नुकसान झालेले आहे.-गतवर्षी दुष्काळ तर यंदा संततधार पावसाने शेतकºयाने हवालदिल केले आहे.-नशिराबाद परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होते. पावसाच्या सततच्या वर्षावाने शेतातच कांद्याचे उभे पीक सोडलं.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव