शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

सात्री गावाला पाण्याचा वेढा : २० दिवसांपासून संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 9:34 PM

रेशनसह मूलभूत सुविधा रखडल्या

अमळनेर : तापी, बोरी आणि चिखली या नद्यांच्या खोऱ्यात वसलेल्या सात्री गावाचा तालुक्यापासून संपर्क २० दिवसांपासून तुटला आहे. गावात जाण्यासाठी नदी ओलांडायला पूल नसल्याने मूलभूत सुविधा ठप्प झाल्या आहेत. वेळेवर उपचाराअभावी येथील एक मजुराचा पाय कापावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.तालुक्यात १०७ टक्के पाऊस झाला असून तापी, बोरी आणि चिखली नदीला पूर आला आहे. तालुक्याच्या उत्तरेला तिन्ही नद्यांच्या खोºयात असलेले सात्री हे ९०० लोकसंख्येचे गाव. या गावाला नदी पार करण्यासाठी साधा पूल झालेला नाही. परिणामी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. गेल्या २० दिवसांपासून सात्री गावाला पाडळसरे धरणाच्या तापी नदीचे बॅक वॉटर, बोरी आणि चिखली नदीच्या पाण्याने वेढा पडला आहे. ग्रामस्थांना थोडे पाणी कमी होताच पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. मात्र बोरी नदीला दररोज पूर कमी जास्त होत असल्याने यावर्षी ग्रामस्थांचे हाल होत आहेत.सात्री हे गाव निम्न तापी प्रकल्पात बुडीत गाव जाहीर झाल्याने या गावचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गावाला १० वर्षांपासून विकास निधी बंद झाला.दरवर्षी गावकरी लोकसहभागातून नदीपात्रात एसटी येण्यासाठी व शेतमाल वाहून नेण्यासाठी माती टाकून कच्चा रस्ता तयार केला जातो. पण यासाठी शासनाने एक रुपयादेखील दिलेला नाही, असे जिल्हा पुनर्वसन व पुनर्विलोकन समितीचे अशासकीय सदस्य महेंद्र बोरसे यांनी सांगितले.सध्या डांगरी गावापर्यंत बस येत असून पाण्याचा उतार पडला की काही लोक धाडस करून पाण्यातून ये-जा करतात. मात्र जुन्या गावापासून रस्ता २ किमी अंतरावर आहे. चिखल, नाल्या-ओढ्यांना पार करीत जावे लागते. सातत्याने शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने गाव मागासलेले राहिले आहे.उपचाराअभावी पाय गेलासात्री येथील ज्ञानेश्वर बाबूलाल पाटील हा मजुरीसाठी डांगरी येथे गेला होता. नदीपात्रातून येताना त्याच्या पायाला काटा टोचल्याने तो जखमी झाला. तसेच वेळेवर उपचार घेऊ शकला नाही. जखमेला बराच वेळ उलटल्याने त्याला गँगरीन झाले.