शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

कन्नड घाटात वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 14:53 IST

औरंगाबाद मागार्वर  कन्नड  घाटात शुक्रवारी सायंकाळी पासून शनिवारी दुपारी बारापर्यंत १५ तास वाहतूक खोळंबली होती.

ठळक मुद्देआठ किमीपर्यंत रांगा : शुक्रवारी सायंकाळपासून ते शनिवापर्यंत वाहतूक ठप्प 

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : औरंगाबाद मागार्वर  कन्नड  घाटात शुक्रवारी सायंकाळी पासून शनिवारी दुपारी बारापर्यंत १५ तास वाहतूक खोळंबली होती.त्यामुळे सुमारे पाचशे पेक्षा अधिक वाहने घाटात अडकून पडली होती. घाटाच्या पायथ्यापासून थेट वरपर्यंत  आठ कि.मी. पर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यात अवजड वाहनांसह इतर छोटी-मोठी वाहनाचा समावेश होता. अडकून पडलेल्या वाहनांमध्ये अवजड वाहतुकीबरोबरच छोट्या वाहनांचाही समावेश असल्याने प्रवास करणारे अनेकजण हवालदिल झाले होते. एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा तास याठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला  होता. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.घाटात एवढी वाहतूक यंत्रणा ठप्प होवूनसुद्धा महामार्गावरील पोलीस वेळीच येवू शकले नाही. रात्री वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही वाहनधारक पुढे आल्याने त्यांची अक्षरशः दमछाक झाली. घाटातील वाहतूक जाममुळे प्रवाशांना विनाकारण नाहक मनस्ताप सहन करावा लागला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -२११ वरील कन्नड घाट आहे. उत्तर व दक्षिण भारताला जोडणाऱ्या या महामार्गावरून दररोज हजारो अवजड वाहनांसह इतर वाहने या घाटातून जात असतात.  पावसामुळे  कन्नड घाटातील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे  पडले आहेत. घाटात यु आकाराची अनेक वळणे आहेत. शुक्रवारी सायंकाळी घाटातील वळणावर अवजड वाहन बंद पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

 

टॅग्स :JalgaonजळगावAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीkannad-acकन्नड