शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वीज तारांचा स्पर्श झाल्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:19 IST

अमळनेर : शेतात वीज तारांचा शॉक लागल्याने दोन्ही बैल जागीच ठार झाल्याची घटना एकरुखी येथे सकाळी १० वाजेच्या सुमारास ...

अमळनेर : शेतात वीज तारांचा शॉक लागल्याने दोन्ही बैल जागीच ठार झाल्याची घटना एकरुखी येथे सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. यात बालक बालंबाल बचावला आहे.

एकरुखीचे पोलीस पाटील रवींद्र देवराम पाटील यांच्या मालकीची ही बैलजोडी होती. त्यांच्या शेतातून विजेच्या तारा गेल्या आहेत. त्यांचा मुलगा अमोल सकाळी दहा वाजेच्या

सुमारास बैल चारायला शेतात गेला होता. अमोलने बांधावर बैल चरायला सोडले, विजेच्या तारा खाली पडल्या होत्या. परंतु त्या दिसत नसल्याने बैल पुढे सरकले. बैलांना शॉक लागताच बैल जमिनीवर कोसळले. त्याचवेळी अमोललाही शॉक लागला मात्र तो दूर पळून गेल्याने बचावला.

घटनेचे वृत्त कळताच पोलीस पाटील शेतात पोहचले अन् सर्जा-राजाची जोडी पडलेली पाहताच हंबरडा फोडला. पाटील यांचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. हेकॉ. भरत ईशी, तलाठी स्वप्नील कुलकर्णी, विद्युत अभियंता सावंत यांनी पंचनामा केला.