शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे खरेदीच्या वेळेची चूक पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 12:34 IST

दखल घेणे गरजेचे

ठळक मुद्देअन्यथा नुकसान भरपाईस होणार अडचणदक्ष राहणे गरजेचे

:आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - बियाणे खरेदी करताना झालेल्या एखाद्या चुकीमुळे शेतकऱ्यास नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची वेळ येवू शकते. या बाबीचा विचार करता प्रत्येक शेतकºयाने बियाणे खरेदी करताना दक्ष राहणे गरजेचे आहे.नैसर्गिक आपत्ती, पिक विमा योजना तसेच पिकांवर रोग पडणे आदींसाठी शेतकºयांना नुकसान भरपाई मिळत असते. मात्र किरकोळ गोष्टींची दखल न घेतल्यास भरपाई पासून वंचित राहण्याची वेळ शेतकºयांवर येते. हे टाळण्यासाठी शेतकºयांनी सुरुवातीपासूनच विविध गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे....अशा येतात अडचणीबºयाचदा वडिलांच्या नावावर शेती असते आणि मुलगा बियाणे घेण्यास गेला असता तो स्वत: च्या नावावर बिल घेतो.कोणत्याही कारणाने नुकसान भरपाई मिळवताना हे बिल ग्राह्य धरले जात नाही. नुकसान भरपाईच्या वेळी बियाणांचे रिकामे पाकीटही पाहिले जाते. परंतु बियाणे वापरल्यावर पाकीट फेकले जाते आणि भरपाई मिळवताना अडचण येते.बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी१) अधिकृत दुकानातून अधिकृतच बियाणे खरेदी करावे. २) बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. ३) ज्याच्या नावार सातबारा उतारा आहे त्याच्याच नाववर बिल घ्यावे.४) बिल आणि बियाणे पाकिटाचे रिकामे रॅपरही पीक हाती येईपर्यंत सांभाळून ठेवावे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव