शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

बियाणे खरेदीच्या वेळेची चूक पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 12:34 IST

दखल घेणे गरजेचे

ठळक मुद्देअन्यथा नुकसान भरपाईस होणार अडचणदक्ष राहणे गरजेचे

:आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - बियाणे खरेदी करताना झालेल्या एखाद्या चुकीमुळे शेतकऱ्यास नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची वेळ येवू शकते. या बाबीचा विचार करता प्रत्येक शेतकºयाने बियाणे खरेदी करताना दक्ष राहणे गरजेचे आहे.नैसर्गिक आपत्ती, पिक विमा योजना तसेच पिकांवर रोग पडणे आदींसाठी शेतकºयांना नुकसान भरपाई मिळत असते. मात्र किरकोळ गोष्टींची दखल न घेतल्यास भरपाई पासून वंचित राहण्याची वेळ शेतकºयांवर येते. हे टाळण्यासाठी शेतकºयांनी सुरुवातीपासूनच विविध गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे....अशा येतात अडचणीबºयाचदा वडिलांच्या नावावर शेती असते आणि मुलगा बियाणे घेण्यास गेला असता तो स्वत: च्या नावावर बिल घेतो.कोणत्याही कारणाने नुकसान भरपाई मिळवताना हे बिल ग्राह्य धरले जात नाही. नुकसान भरपाईच्या वेळी बियाणांचे रिकामे पाकीटही पाहिले जाते. परंतु बियाणे वापरल्यावर पाकीट फेकले जाते आणि भरपाई मिळवताना अडचण येते.बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी१) अधिकृत दुकानातून अधिकृतच बियाणे खरेदी करावे. २) बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. ३) ज्याच्या नावार सातबारा उतारा आहे त्याच्याच नाववर बिल घ्यावे.४) बिल आणि बियाणे पाकिटाचे रिकामे रॅपरही पीक हाती येईपर्यंत सांभाळून ठेवावे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव